देशासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचं जे स्वप्न तू पाहिलं असशील, त्या स्वप्नाचा कळत-नकळत आम्हीही एक भाग झालो होतो. आम्हाला भरभरून आनंद देणाऱ्या तुझ्या चेहऱ्यावर जगज्जेतेपदाचा आनंद आम्हाला पाहायचा होता.... ...
भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईने गुरुवारी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये ऐतिहासिक टप्पा पार केला. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेत ५००वा सामना खेळणारा पहिला संघ म्हणून मुंबईने मान मिळविला. ...
क्रिकेटमध्ये त्रिशतक ही फार अवघड बाब! मोजक्याच फलंदाजांना तो टप्पा गाठता येतो आणि त्यातही वाढदिवसाच्या दिवशी त्रिशतक झळकावणे ही तर अगदीच दुर्मिळ गोष्ट. ...
आठ आठवड्यांची गुप्तता अखेर संपली. कुंबळे यांचा उत्तराधिकारी म्हणून दरदिवशी कुणाचे ना कुणाचे नाव चर्चेत आले. या वादाच्या पार्श्वभूमीवर रवी शास्त्री यांचा मुख्य कोच म्हणून राज्याभिषेक झाला ...