रसगंध : कवितेचा समग्र पट लक्षात घेता जनाबाईपासून ‘स्व’भानाची कविता लिहिली जाऊ लागली. पुढे प्रत्येक कालखंडात ती अधिकाधिक विकसित होत गेल्याचेच जाणवते. समीक्षकांनी दखल घेतलेल्या अन् न घेतलेल्या अनेक कवयित्री नव्या जाणिवा घेऊन लिहीत होत्या, आहेतही. अलीकड ...
संगीतरत्न : एकलव्याने ज्याप्रमाणे द्रोणाचार्यांच्या मूर्तीला समोर ठेवून साधना केली तशी साधना भगवान श्रीकृष्णाचा फोटो समोर ठेवून त्यांनी आपली कला वृद्धिंगत केली म्हणून बासरीवादनातील एकलव्य, असे त्यांना म्हणणे सयुक्तिक ठरेल. महाराष्ट्रातील अनेक कार्यक् ...
स्थापत्यशिल्पे : मराठवाड्यातील किल्ल्यांना उंच आणि बळकट डोंगरांचे कोंदण लाभले नसले तरी मराठवाड्याचे आणि तात्पर्य किल्ल्यांचे दख्खनच्या पठारावरील भौगोलिक स्थान ऐतिहासिक जडणघडणीत फार मोलाचे ठरले. अति प्राचीन काळापासूनच दक्षिण भारतात उतरणारे अनेक खुष्की ...
प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी सुप्त गुण असतात. गरज असते ते ओळखण्याची. स्वमग्न मुले जरी सा-या क्षमता लवकर प्राप्त करू शकत नसली तरी त्यांची बुद्धी सामान्य मुलांप्रमाणे असते. त्यांच्यातले सुप्त गुण ओळखून ते प्रत्यक्षात उतरवण्याचे काम आर्ट झोनच्या माध्यम ...
विश्लेषण : लोकसभेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून स्थानिक जुळवा-जुळवीला सुरुवात झाली आहे. चार-पाच दिवसांपूर्वी खासदार चंद्रकांत खैरे आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेली अडीच वर्षे या दोघांमधील राजकीय धुळव ...
औरसचौरस : आपल्याच तंद्रीत गावातल्या अरुंद धूळवाटेने चालताना समोरून आलेल्या एका मोटारसायकलला वाट करून देण्यासाठी गडबडीने रस्त्याच्या एका बाजूला सरकलो आणि मध्येच वर आलेल्या दगडाला ठेचाळून पायाच्या अंगठ्याला खच्चून ठेच बसली. कळवळून खाली बसलो आणि एकाएकी ...
प्रासंगिक : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची औरंगाबाद येथे २७ आॅगस्ट १९८१ ला स्थापना झाली. आजरोजी ३६ वर्षे पूर्ण होऊन ३७ वे वर्ष सुरू होत आहे. खंडपीठ स्थापनेसाठी सन १९५२ पासून १९८१ पर्यंत झालेले प्रयत्न, घटनाक्रम आणि खंडपीठाच्या स्थापनेनंतर गेल्या ...
एळकोट : रात्री कार्यकर्त्यांचा जमगट जमला. उंदीरमामाने नवाकोरा कॅट काढला. पावडर हाताला लावली आणि कै ची मारली. पत्ते वाटले. डाव मांडला. ‘समांतर’सारखी बदामची राणी अडवू नको माझी, पण वेळ येईल, असे वैतागत चंदू म्हणाला, हातात पत्तेच चांगले नव्हते, त्यामुळे ...