शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
2
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
3
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
4
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
5
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
6
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
7
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
8
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
9
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
10
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
11
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
12
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
13
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
14
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
15
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
16
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
17
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
18
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
19
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
20
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पटसंख्येअभावी भंडारा जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्र पडणार बंद ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 18:26 IST

Bhandara : निकष पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : परीक्षा केंद्र मंजुरीसाठी आवश्यक किमान विद्यार्थीसंख्या, पायाभूत सुविधा अशा काही निकषांची पूर्तता होत नसल्याने जिल्ह्यातील इयत्ता दहावीची १५ तर बारावीची ९ परीक्षा केंद्रे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांपूर्वी जिल्ह्यातील तब्बल २४ परीक्षा केंद्रांवर संकट ओढवले आहे. निकषांनुसार विद्यार्थीसंख्या अपुरी असल्याने आणि केंद्रासाठी आवश्यक अटींची पूर्तता न झाल्याने दहावीच्या १५ व बारावीच्या ९ परीक्षा केंद्रांना मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नागपूर विभागीय मंडळाचे सचिव रवींद्र सोनटक्के यांनी ही नोटीस संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना दिली आहे. परीक्षा केंद्र सुरू ठेवण्यासाठी मंडळाने ठरवून दिलेल्या निकषांचे पालन न झाल्याचे नमूद आहे. या केंद्रांबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी विभागीय मंडळात सुनावणी होणार आहे.

हे आहेत निकष        विद्यार्थी संख्या       १० वी         १२ वीशहरी भाग            २००           २५०ग्रामीण भाग          १२५           १५०अति दुर्गम भाग     १००            १२५ 

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणexamपरीक्षा