शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

किरमटीत टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली असताना जलकुंभातून गावकºयांना अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यावर गावातील काही नागरीक नळांना टिल्लू पंप लावून अतिरिक्त पाणी ओढून घेत आहे. घरगुती वापरासाठी पाणी साठवण करीत असल्याने गावातील अन्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या कृञीम टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देकृत्रिम पाणी टंचाई । शेतशिवारातून आणले जातेय पिण्याचे पाणी, टिल्लू पंपही जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील किरमटी येथे भारत निर्माण पाणीपुरवठा नळ योजनेअंतर्गत पिण्याच्या पुरवठा करणाऱ्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली आहे. तर दुसरीकडे काही नागरिक टिल्लू पंपांचा वापर करीत असल्याने पाण्याची कृत्रीम टंचाई निर्माण झाली आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नागरीकच टँकरने शेतशिवारातुन पिण्याचे पाणी गावात वितरीत करीत आहे.जवळपास १२०० लोकसंख्या असलेल्या लाखांदूर तालुक्यातील किरमटी गावात मागील काही वर्षांपूर्वी लघु पाणीपुरवठा योजनेंतर्गत नळ योजना कार्यान्वीत तरण्यात आली होती. सबंधित योजनेंतर्गत गावातील नळ योजनेला मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने पुढील काळात या गावात भारत निर्माण योजने अंतर्गत जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. सदर टाकीतील मागील अनेक वषार्पासुन नळ योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असला तरी या जलकुंभात जुण्याच नळ योजनेच्या विद्युत पंपाद्वारे पाण्याची साठवण केली जात आहे.पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप गावातीलच एका सार्वजनिक हातपंपावर बसविले असताना उन्हाळ्यात या हातपंपाची पाण्याची पातळी खालावली असल्याने पाण्याचा उपसाही कमी झालेला आहे. मागील काही वर्षापासून मोठे जलकुंभ असुनही गावकऱ्यांना पर्याप्त पिण्याचे पाणी ऊपलब्ध होत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली असताना जलकुंभातून गावकºयांना अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यावर गावातील काही नागरीक नळांना टिल्लू पंप लावून अतिरिक्त पाणी ओढून घेत आहे. घरगुती वापरासाठी पाणी साठवण करीत असल्याने गावातील अन्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या कृञीम टंचाईला सामोरे जावे लागत आहे.नागरिकांना शेतशिवारातुन टँकरद्वारे कृषीपंपाचे पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने गावात नव्याने एक बोअरवेल मंजुर केले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सबंधित बोअरवेलचे बांधकाम होऊ शकले नाही असेही सरपंचांनी सांगीतले. याप्रकरणी तात्काळ दखल घेऊन पाण्याची कृञीम टंचाई दुर करण्यासाठी मंजुर बोअरवेलचे बांधकाम तात्काळ सुरु करावे अशी मागणी गावकºयांनी केली आहे.तहान लागल्यावर...पाण्याची कृत्रिम किंवा नैसर्गीक टंचाई निर्माण झाल्यावरच उपाययोजना राबविली जाते. किंबहूना तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार आहे. दरवर्षीच पाणीटंचाईला तोंड देत असताना नियमित व कायमस्वरूपी उपाययोजनेकडे लक्ष देण्यात विलंब होत असतो. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो.टिल्लु पंपाद्वारे होणारी पाण्याची साठवण या गैरप्रकाराची माहिती येथील ग्रामपंचायत प्रशासनाला मिळाली. नळांना टिल्लू पंप लावून पाणी साठवण करणाऱ्या विरोधात कारवाई करताना गावातील काही नागरिकांनी टिल्लू पंप जप्त करण्यात आले.- सुनिता मेश्राम, सरपंच, किरमटी

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई