शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

समविचारी पक्षाशी आघाडी करु

By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांना कंटाळलेल्या जनतेने भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेसला कौल दिला आहे.

ठाकरे यांचे प्रतिपादन : जिल्हा परिषद निवडणुकीवर मंथनभंडारा : केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांना कंटाळलेल्या जनतेने भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेसला कौल दिला आहे. सरकारविरुद्ध जनतेमध्ये असलेला हा रोष भविष्यात राज्यातही दिसून येईल. राज्यात आम्ही पुन्हा सत्ता स्थापन करू, असा विश्वास काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला. निरीक्षक म्हणून शुक्रवारला आले असता ते पत्रपरिषदेत बोलत होते.यावेळी ते म्हणाले, भंडारा जिल्हा परिषदेत गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडली. गटनेता म्हणून ज्ञानेश्वर रहांगडाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. राज्यात नैराश्येचे वातावरण आहे. सरकारने शेतकऱ्यांची अनास्था केल्याचे या निवडणुकीतून दिसून आले. भंडारा जिल्हा परिषदेत सर्वाधिक १९ जागा जिंकून काँग्रेस अव्वलस्थानी आली. आता वर्षभरातच भाजपला उतरती कळा लागली आहे. युती कुणाशी करणार, या प्रश्नावर ते म्हणाले, आम्ही समविचारी पक्षांशी आघाडी करू. निरिक्षक म्हणून पदाधिकारी, नवनियुक्त सदस्यांची मते जाणून घेत आहे. त्यानंतर हा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला देणार आहे. त्यावर प्रदेश पातळीवर निर्णय होईल, असे स्पष्ट केले. पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष जीया पटेल, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार सेवक वाघाये, प्रदेश सचिव तानाजी वनवे, सुनील दुधलवार, प्रमोद तितीरमारे, प्रमिला कुटे, सीमा भुरे उपस्थित होते.