शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

आगीमुळे वनसंपदेची राखरांगोळी

By admin | Published: May 17, 2017 12:21 AM

कृत्रिम वणवण्यामुळे वनसंपदेची राखरांगोळी होत असून तेंदूपत्ता ठेकेदार झाडांना नवीन पालवी येण्यासाठी जंगलाला आगी लावतात.

वनविभागाचे दुर्लक्ष : प्राण्यांची जीवितहानी टळलीशिवशंकर बावनकुळे । लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : कृत्रिम वणवण्यामुळे वनसंपदेची राखरांगोळी होत असून तेंदूपत्ता ठेकेदार झाडांना नवीन पालवी येण्यासाठी जंगलाला आगी लावतात. त्यात मौल्यवान झाडांची राखरांगोळी होत आहे. वनविभागाने आगप्रतिबंधासाठी लाखो रुपये खर्च करून जंगलात जाळरेषा आखून वनक्षेत्राची लहान लहान भाग तयार केले. गस्त टॉवर वाढविले. मात्र आगीच्या घटना वाढतच असतात. दोन दिवसापूर्वी मोहघाटा जंगलाला लागलेल्या आगीपासून जंगलाचे रक्षण करण्यासाठी वनकर्मचारी प्रयत्न केले. मात्र प्रयत्न व्यर्थ ठरले.या आगीत हजारो हेक्टर जंगलाचे नुकसान होत आहे. वृक्षासोबत वन्यजीवांनाही आगीचा फटका बसत आहे. मे महिन्यात तेंदूपत्ता हंगाम सुरु झाल्यानंतर तेंदूपत्ता अधिकाधिक जमा करण्यासाठी झाडांना नवीन पालवी फुटण्यासाठी या झाडांना आग लावली जाते. उष्ण वातावरणात अधिक पाने फुटत असल्यामुळे जंगलाला आग लावली जाते.नागझिरा अभयारण्य जंगलात मार्च ते मे महिन्यापर्यंत बऱ्याच ठिकाणी आग लागली. ६०० चौरस किलोमिटर क्षेत्रात नागझिरा, नवीन नागझिरा, कोका, नवेगावबांध अभयारण्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नियंत्रण मिळविले आहे. नागझिरा, नवेगाव, उमरझरी, पिटेझरी, डोंगरगाव, बोंडे, कोका याठिकाणी टॉवर उभारण्यात आले. या टॉवरवरून २४ तास आगीवर नियंत्रण ठेवले जात आहे. जंगलातील आगीच्या १९ टक्के आगी मानवनिर्मित असतात. आग लागल्यानंतर ती पसरण्याच्या आत विझविण्यासाठी ब्लोअर्सचा वापर केला जात आहे. वनकर्मचाऱ्यामार्फत झाडाच्या फांद्या तोडून आगीवर फांद्याच्या सहाय्याने मारा करून आग विझविण्याचे प्रशिक्षण दिले आहे.