शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

पवनीत काँग्रेसला आधाराची गरज

By admin | Updated: July 11, 2015 01:40 IST

नुकत्याच पार पडलेल्या पंचयत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक ७ जागा जिंकता आल्या.

सभापतिपदाची निवडणूक : काँग्रेसला सात जागा पवनी : नुकत्याच पार पडलेल्या पंचयत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक ७ जागा जिंकता आल्या. १४ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये काँगे्रेस अर्ध्यावर आले परंतू सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षाला आधाराची गरज आहेच.काँग्रेसचे चिचाळ क्षेत्रातून मंगला रामटेके, अड्याळमधून मधू गभने, कोंढा क्षेत्रातून कल्पना गभने, आसगाव मधून मंगेश ब्राम्हणकर, मांगली क्षेत्रातून अर्चना वैद्य, कुर्झा क्षेत्रातून अल्का फुंडे व साकरला क्षेत्रातून बंडू उर्फ धनराज ढेंगरे निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादीचे तोमेश्वर पंचभाई खैरी दिवाण क्षेत्रातून एकमेव सदस्य निवडून आलेले आहेत. अपक्ष सदस्य निवडून आलेले आहेत. अपक्ष निवडून आलेल्या सदस्यात पिंपळगाव क्षेत्रातून वनिता नवघडे, आकोट क्षेत्रातून तुळशिदास कोल्हे व भुयार क्षेत्रातून राजकुमार मेश्राम निवडून आलेले आहेत. सत्ताधारी भाजपाला दोन जागेवर समाधान मानावे लागले. भाजपाचे तिर्री क्षेत्रातून अस्मिता सलामे व कोदूर्ली क्षेत्रातून मनोहर आकरे निवडणू आलेले आहेत. राष्ट्रवादीप्रमाणेच शिवसेनेला एकमेव जागेवर विजय नोंदविता आलेला आहे. ब्रम्ही क्षेत्रातून शिवसेनेच्या माधुरी मेश्राम निवडून आलेल्या आहेत.काँग्रेसकडे निवडून आलेले ७ सदस्य आहेत तरीही त्यांना एका सदस्याचा आधार घ्यावा लागणार आहे. काँग्रेसला सभापतीपद स्वत:कडे ठेवून उपसभापती पदाचा त्याग करावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक सदस्य असल्याने दोन्ही पक्षाचे एकमत झाल्यास काँग्रेस राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता आहे. अन्यथा काँग्रेसला अपक्षांना सोबत घेण्याचापर्यात खुला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेले कोणता निर्देश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. भाजप-सेनेला विरोधात बसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. (तालुका प्रतिनिधी)