हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे रखडली असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ ३.८७ टक्के क्षेत्रातच रोवणी झाली आहे. अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणी करण्यासाठी शेतकरी मागेपुढे पाहत आहेत. ...
महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा दावा केंद्र सरकार व राज्य शासन करीत आहे, परंतु गत पाच वर्षांपासून जिल्हास्तरावर स्वतंत्र महिला रुग्णालयाचे बांधकाम रखडले आहे. राज्य शासनाने निधी न दिल्यास भंडारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाभर आंदोलन करेल, असा गर्भ ...
वीस टक्के अनुदानित शाळेत नियमित वेतन अदा करण्यात यावे, शालार्थ आयडी मिळण्यात यावी, यासह अन्य मागण्यांकरिता भंडारा जिल्हा (कायम) विना अनुदानित कृती समितीच्या वतीने बुधवारपासून जिल्हा परिषदसमोर बेमुदत आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे. ...
कांद्री वनविभागाच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी आढळलेल्या बिबट्याच्या कातडी प्रकरणी वनमजुरांची नागपूर येथे चौकशी करण्यात आली. या मजूरांनी काय जबाब नोंदविले, हे मात्र गुलदस्त्यात आहे. ...
केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर अधिभार लावल्याने त्यांच्या दरात प्रति लिटर अडीच रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीच्या विरोधासह विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने स्थानिक त्रिमूर्ती चौकात बुधवारी निदर्शने ...
चुलबंद नदीकाठावरील वाकलटोला परिसरातील रेतीसाठा जप्त करण्याची मागणी आहे. कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांसह जनशक्ती अन्याय समस्या निवारण संघटनेचे पदाधिकारी उपोषण करतील, असा इशाराही अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. ...
पवनी तालुक्यातील पिलांद्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा दिला जातो, याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच एकच खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत चौकशी समितीने पोषण आहाराची चाचपणी केली. ...
जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गो-वंशाची तस्करी सुरु असून याचे मुख्य केंद्र मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. दरमहा लाखो रुपयांची वसुली पोलिसांकडून केली जात असून कामठी आणि मध्यप्रदेशातून आलेल्या व्यापाऱ्यांना येथे लुटल्या जात आहे. ...
जिल्ह्यात वाघाच्या शिकारीचे प्रकरण गाजत असतानाच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी बिबट्याचे कातडे आढळून आले. या प्रकाराने वनविभागात एकच खळबळ उडाली असून आता आपल्याच अधिकाऱ्यांनाच वाचविण्यासाठी प्रकरण दडपण्याचा पुरेपुर प्रयत्न वनविभागाने चा ...