भंडारा शहरासह जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला. गत पंधरा दिवसात पडलेल्या पावसाने भंडारा शहरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्ते आता केवळ नावाला उरले असून खड्ड्यातून मार्गक्रमण करणे ...
गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पाऊस कोसळत आहे. साकोली तालुक्यासह लाखांदूर, पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सध्या हलक्या प्रतीचा धान निसवला असून काही ठिकाणी तो फुलोºयावर आला आहे. ...
भरपावसात रांग लावूनही बांधकाम कामगारांना कीट मिळत नसल्याने संतप्त झालेल्या बांधकाम कामगारांनी सोमवारी सकाळी १० वाजता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्तारोको केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेत मार्ग सुरळी ...
वृक्ष लागवड मोहीम राबवित असतानाच राज्यमार्गाच्या रूंदीकरणासाठी एक दोन नव्हे तब्बल ९६७ वृक्षांची कत्तल करण्यात आली. तुमसर ते देव्हाडी राज्यमार्गावर सुरू असून १०० वर्ष जुने वृक्ष तोडले जात आहे. मात्र याबद्दल पर्यावरणप्रेमी शब्दही बोलायला तयार नाही. तर ...
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता ही सेवा या अभियानाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली, यावेळी त्यांनी निर्देश दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, नगर परिषदेच ...
इमारत बांधकामासाठी उपयोगात येणाऱ्या लोखंडी प्लेट व साहित्य चोरी करणाºया टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सदर कारवाई जिल्हा परीषद चौक येथे शनिवारी सापळा रचून करण्यात आली. सुरेश माणिक जिभकाटे (२९) रा. चिचोली (मौदा, नागपूर), श्रीकांत ई ...
तुमसर बाजार समितीच्या आवारात कीट वाटप करण्यात येत असून कीटकरिता दररोज शेकडो महिला पुरुषांच्या रांगा लागतात. दिवसभर रांगेत उभे राहून कामगारांना कीट मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास रां ...
आरोग्य सेवेतील महत्वाचा दुवा म्हणून राज्यातील विविध भागात आरोग्य सेवा देण्याचे काम आशा वर्कर करतात. कामानुसार तोडका मोबदला दिला जातो. मासिक मानधन मिळण्याची शास्वती नसताना राज्याची आरोग्यसेवा घराघरापर्यंत पोहचवण्यासाठी त्याची धडपड सुरु आहे. ...
शेतकऱ्यांनी बिजाई लावली. त्यावेळी शेतकऱ्यांना खत आणि औषधांसाठीे १२३५ रुपये मिळणार होते. पूर्ण वर्ष संपत आला. परंतु अजूनपर्यंत ती रक्कम मिळाली नाही. ती रक्कम तातडीने देण्यात यावी, केंद्र शासनाने शेतकरी सन्मान योजना घोषीत केली. त्यात वर्षाचे सहा हजार र ...
रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला तरी हे आश्वासन फोल ठरत ठरले आहे. पालकमंत्री पांदन रस्ता अंतर्गत जिल्ह्यातील पांदन रस्त्यांना न्याय देण्याचा शब्द न पाळल्याने यांत्रीकीकरणाच्या युगातही शेतकरी चिखलातूनच स्वत: बैलगाडी काढण् ...