मतदान सुरु असताना सट्टा बाजारात मोठी उलथापालत झाली. मतदानाची सरासरी ७०.४६ टक्के झाल्याने सट्टा बाजार स्तब्ध झाला. सोमवारी सायंकाळी ६ वाजता विविध चॅनल्सवर महाराष्ट्राचा एक्झिट पोल दाखवायला सुरुवात झाली. महायुती पुन्हा सत्तेत येणार असे चित्र दाखविले जा ...
भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबर रोजी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील नऊ लाख ९१ हजार ८९० मतदारांपैकी सहा लाख ७१ हजार ८२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात तीन लाख ४४ हजार ३३४ पुरुष आणि तीन लाख ...
दिवसभरातील हालचालीनंतर मतदारांचा निरुत्साहच जाणवला गेला. उमेदवारांच्या बुथ केंद्रावर उत्साह दिसत असला तरी ज्याप्रमाणे मतदारांची भूमिका मतदानासाठी दिसून यायला हवी होती तसला प्रकार दिसून आला नाही. या क्षेत्रात जवळपास ६५ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक नो ...
दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नातेवाईक दिव्यांग व्यक्तीला व्हिलचेअरवर बसवून मतदान केंद्रावर आणत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. ज्येष्ठ नागरिकांनीही मतदानात भाग घेतला. पवनी येथील ४०३ क्रमांकाच्या मतदान केंद ...
निम्मा रस्ता पार्किंगसाठी वापरला जात असल्याने नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत असून सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडत आहे. वाहतूक शाखेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील मुख्य मार्गालगत, बाजारपेठेत आणि साई मंदिर मार्गावर कपड्यासह इतर ...
जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येते. सुरूवातीच्या काळाला धान्य बियाण्यांची लागवड करण्यात आली. मात्र पाऊस बरसला नसल्याने हातात आले पºहेही करपले. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. वेळप्रसंगी वरूणराजाने हजेरी लावल्य ...
अनेक वर्षाचा कालावधी लोटूनही रावणवाडी कालव्याची दुरुस्ती न झाल्याने गावकऱ्यांनी कंटाळून स्वत: लोकवर्गणीतून कालव्याची दुरुस्ती केली आहे. काही प्रमाणात तरी पाण्याचा अपव्यय टळला आहे. मात्र तरीदेखील सुस्ताव्यवस्थेत झालेल्या पाटबंधारे विभागाला जाग आलेली द ...
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे तुमसर, मोहाडी, पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी धानपीक आडवे झाले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...
एम.यू. मेश्राम म्हणाले, वैदिक धर्मानंतर तथागत गौतम बुद्ध यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायावर आधारित धम्माची स्थापना केली व तोच धम्म डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला. प्रास्ताविक सचिव कल्पना ढोके यांनी केले. त्यांनी वर्षभरातील कार्यक्रमाचा ...