जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्याअंतर्गत विविध ठिकाणी धाडसत्र घालण्याची मोहीम सुरु आहे. २४ सप्टेंबरला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट ...
बाबू बॅनर्जी (३५) राहणार जगनाडे नगर तुमसर असे मृताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी तो जुना बसस्थानकाजवळील काली मंदिरासमोरील गल्लीतून जात होता. त्यावेळी अंधारात दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्याच्या पोटावर वा ...
भंडारा रोड रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूला वरठी गाव वसलेले आहे. स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने येथे वाहनांची नेहमीच वर्दळ असते. यापैकी प्रवाशांना सर्वाधिक उपयोगी ठरणारा रस्ता भंडारा ते वरठी असून हाच मार्ग प्रवाशांना सर्वाधिक त्र ...
विधानसभा निवडणूक काळात सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर राहणार आहे. आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. फेसबुक, व्हॉटस्अॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम व इतर सोशल साईटवर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट क ...
तुमसर तालुक्यातील सीतेपार येथून अवैध ओव्हरलोड रेतीचे पाच ट्रक खापाच्या दिशेने निघाले. याची माहिती तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांना मिळाली. त्यांनी ताफ्यासह खापा चौक गाठले. सदर भरधाव ट्रक खापावरून खरबीच्या दिशेने जात असताना तहसीलदारांनी वाहनांचा ताफा ट ...
विधानसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी झाली. राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. गावागावांत उमेदवारीवरून चर्चा सुरु झाल्या. कुणाला उमेदवारी मिळणार, कोण कोणत्या पक्षाकडून लढणार याचे आराखडे बांधले जात आहेत. मात्र जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रातील प्रम ...
पतीला आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासात पत्नीचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना येथे मंगळवारी ( दि. २४) घडली. ...
कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पेट्रोलपंप येथील आंबेडकर अभ्यास केंद्रद्वारे डॉ. आंबेडकराचे तत्वज्ञान आणि वर्तमान काळ विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी प्रमुख वक्ते प्रा. संजय चव्हाण, केंद्र समन्वयक डॉ ...
वैनगंगा नदीकाठावर बसलेल्या पौना खुर्द गावाला सन १९९४ मध्ये आलेल्या पुरामुहे गावात पाणी शिरून अनेक घराची पडझड झाली होती. पुराच्या भितीमुळे अनेक ग्रामस्थानी पलायन केले होते. तर त्यावेळी ग्रामस्थान आसगाव येथे स्थलांतरीत केले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी ग ...