आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते झेडपीएसके या अॅपचे लोकार्पण करण्यात आले. या अॅपच्या माध्यमातून सभासदांचा आर्थिक व्यवहार अधिक सुलभ व पारदर्शक होईल अशी माहितीही बुरडे यांनी दिली. आमदार भोंडेकर यांनीही या अॅपबद्दल कौतूक व्यक्त करून संचालक मंडळाने ...
पवनी तालुक्यातील रेतीघाट गत काही दिवसापासून बंद असल्याने घरकुलाची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना उघड्यावरच आपले वास्तव्य करावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे प्रशासन त्वरीत बांधकाम करा, असा तगादा लावत असल्या ...
हिवाळा सुरु झाल्यामुळे थंडीच्या दिवसात येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भेट देत असलेल्या पर्यटन स्थळात विदर्भातील सर्वात मोठे इंदिरासागर गोसीखुर्द धरण, रुयाड सिंदपूरी येथील पत्र्त्रा मेत्ता संघाच्या आंतरराष्ट्रीयस्तराची महास ...
राष्ट्रीय महामार्गावरील होणाºया अपघातावेळी देखील भरदिवसा आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्याने थेट जिल्हा रुग्णालयाकडे यावे लागते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांचा सुविधासह कर्मचाºयांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज देण्याची गरज आहे. काही ठिकाणी कर् ...
गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेत आहे. दिवाळीत झालेल्या परतीच्या पावसाने काढणीला आलेला धान उद्ध्वस्त झाला. या संकटातून सावरत नाही तोच गत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकºयांच्या चिंतेत वाढ केली. हवामान खात ...
रस्त्याचे काम करीत असतांना जेएमसी कंपनी धुळीवर नियंत्रण मिळू शकली नाही. अरुंद रस्त्याने होणारी जीवघेणी वाहतुकव धुळीला लाखनीवासीय कंटाळले आहेत. धुळीची अॅलर्जी असणाऱ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. सतत शिंका येणे, हातापायावर पुरळ येणे, डोळे ला ...
तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मागील १५ वर्षापासून कायम बंद आहे. मोहाडी तालुक्यातील एलोरा पेपर मिल हा कारखाना दोन वर्षापूर्वी बंद पडला. वैनगंगा शुगर अँड पॉवर कारखाना, देव्हाडा बु. येथे आहे. सदर कारखाना वर्षातून पाच ते सहा महिने बंदच राहतो. सदर कारखान्या ...
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरु आहे. प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी अधिनस्त यंत्रणा कारवाई करण्यास पुढे येत नाही. आता तर कोका अभयारण्यातून रेती ट्रकची भरधाव वाहतूक केली जाते. यावर वनविभागाने नियंत्रण आणण्य ...
कालांतराने या मंदिरात पुजारी व रक्षक म्हणून गिरीपंथातील गोसावी राहू लागले. येथे मठाची स्थापना झाली. महंत, साधू, सन्याशी असलेले दिवंगत झाले. बाबा चतुर्नाथगिरी महाराज, छत्तरगिरी महाराज, अलोनीबाबा, सूरजगिरी महाराज, गोविंद गिरीमहाराज, शंकरगिरीमहाराज यांच ...