नागपूर येथील मित्राय फॉर्मर्स प्रोड्यूूसर कंपनी आणि पुणे येथील युनिटी असोसिएट्स यांनी विविध कृषी उत्पादने निर्यात करण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. सहकार खात्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचे हित जोपासणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्र ...
गत चार वर्षांपासून तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायतींना पाच कोटींचा निधी मिळाला नाही. ग्रामपंचायतींना साहित्य उधारीवर देण्यात येत नाही. ग्रामपंचायतींनी कामे कशी करावी असा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पडला आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. ...
येथील मुख्य बाजारात गणेश व्यापारी संकुल आहे. या संकुलात दहा व्यापारी गत चाळीव वर्षांपासून आपला व्यवसाय करीत आहे. परंतु सहा महिन्यापूर्वी इमारतीच्या मालकाने दुकानदारांना कोणतीच पुर्व सूचना न देता इमारत जिर्ण झाल्याचे कारण पुढे केले. नगर परिषदेकडे इमार ...
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना, शिवभोजन योजना, विभागीय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय, शेती व सिंचन अशा विविध कल्याणकारी योजना शासनाने हाती घेतल्या असून, भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. विश्वजि ...
गोंदेखारी येथे यापूर्वी एका इसमावर हल्ला केला होता. या घटनांमुळे बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. सायंकाळ झाली की नागरिक घराबाहेर पडत नाही. शेतशिवारातील कामे प्रभावित झाली आहे. मजूर आणि शेतकरी शेतात जायला तयार नाही. त ...
२६ जानेवारीपासून भंडारा मुख्यालयी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभात माविमंच्या नवप्रभा लोकसंचलित केंद्र व्यवस्थापक रंजना खोब्रागडे यांच्याकडे कार्यादेश देव ...
लाखनी तालुक्यातील कोलारा येथील एका घराला प्रजासत्ताक दिनी सकाळी ९ वाजता अचानक तीन घरांना आग लागली. या आगीत घरातील सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाले. ...
मुलांना कोणते पदार्थ खायला द्यावेत किंवा नाहीत याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जंक फुड खाणे म्हणजे शरीराचा घात करण्यासारखे आहे. पिज्जा, बरगत, चायनिज अन्न पदार्थांचे सेवन दिवसेंगणिक घातक होत आहे. त्यांचे सेवन कर ...
लाखांदुर तालुक्यातील बोटावर मोजण्या इतक्या शाळांमध्ये गॅस पोहोचला आहे. त्यामुळे अन्य शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शासनाच्या वतीने स्वयंपाक करताना घरातील धुरांपासून माहिलांची सुटका व्हावी यासाठी शासनाने उज्ज्वला ...