महिला मजुरांकडून वजनमाप करणारे वाहने रोखून धरण्यात आले. काही काळ व्यवहार बंद करण्यात आला. त्यावेळी बाजार समितीचे सचिव व सहसचिव व संचालक सेलोकर यांनी वजन काट्याकडे धाव घेत सदर मजुरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त महिला मजूर व मापारी हे ...
जिल्हा सामान्य रुग्णालयातून रविवारी १८ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर यापुर्वी पाठविलेल्या १५ अशा ३३ अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. तर जिल्ह्यातील विविध फ्ल्यु ओपीडीमध् ...
लाखांदूर वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत लाखांदूर व दिघोरी (मोठी) अशी दोन वनक्षेत्र कार्यालये अस्तित्वात आहेत. गत महिनाभरापुर्वी शासनाने लॉकडाऊन केल्यानंतर सदर संधीचा फायदा घेण्यासाठी काही वनतस्करांनी कंबर कसली होती. दरम्यान येथील वनपरीक्षेत्राधिकाऱ्या ...
कोरोना विषाणूचा फटका सर्वसामान्य व गरीबांना अधिक बसला आहे. लोकांना गोड मध विक्री करून उदरनिर्वाह करणारे सुमारे ३५ जणांचे बिºहाड देव्हाडी येथे रेल्वे ट्रॅकजवळ झोपड्यात वास्तव्याला आहे. यात आठ महियांच्या चिमुकले ते ५ वर्षापर्यंत लहान मुलांचा समावेश आहे ...
गावातील पशुवैद्यकीय दवाखाना, हातपंप परिसर, बाजार समिती परिसर, गावातील विविध ठिकाणी फवारणी करण्यात आली. गावातील आशा वर्कर, पोलीस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिक यासाठी पुढे आले आहे. शासनाच्या आदेशांचे पालन करीत कोरोना युध्द जिंकण्यासा ...
कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. हजारो मजूर महानगरात अडकले आहेत. पहिला लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार होता. त्यामुळे अनेक मजूरांनी धीर धरत तोपर्यंत महानगरातच मुक्काम केला. मात्र लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने ...
जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात परवानाधारक देशी-विदेशी दारु विक्री आणि बार रेस्टारंट बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. कुठेही दारुची विक्री अधिकृतपणे होत नाही. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनधिकृत दारु विक्रीला उधाण आले आहे. मद्यपी दारुचा शोध घ ...
भंडारा जिल्ह्यात ९० आधारभूत खरेदी केंद्रावर १५ एप्रिल पर्यंत ३० लाख ५२ हजार २१२ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २९ लाख ३५ हजार ३९३ क्विंटल आणि अ ग्रेडचा १ लाख १६ हजार ८१८ रुपये धानाचा समावेश आहे. खरेदी झालेल्या धानाची किंमत ५५ ...
देशभरात लॉकडाऊनने जीवनावश्यक वस्तु वगळता सर्व व्यवहार ठप्प आहे. या काळात कुणीही उपासी राहू नये, असे केंद्र सरकारतर्फे आवाहन करण्यात येत असले तरी राज्यातील ७१० अनुदानित बालगृहांचा वर्षभरापासून धान्यपुरवठा बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ...