लाखांदूर तालुका तीन जिल्ह्याच्या सीमेला लागून आहेत. तरी या तालुक्याचे नाकेबंदी करणे मोठे आव्हान ठरते ते यशस्वी करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांनी सध्या आपले कौटुंबिक सुख बाजूला ठेवून यावेळी फक्त राष्ट्रीय कर्तव्य ...
लॉकडाऊन कालावधीत भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते. याचा अनेक शेतकºयांना फटका बसला होता. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण व उपविभागीय अधिकारी, मिलिंड लाड यांनी बैठक घेवून शेतकरी ते थेट ग्राहक विक्री व्यवस् ...
मुंबई-पुणे व इतर राज्यातून आलेल्या २४ हजार ६५ व्यक्ती आले असून त्यापैकी १४ हजार ९९५ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेला आहे. ९०७० व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. २३ एप्रिल रोजी १७ व्यक्तींचे घश्यातील नमूने नागपूर ...
भंडारा जिल्हा सीमाबंदी सारखीच अनेक ठिकाणी गाव सीमाबंदी करून गावाभवताल जणू तटबंदीच उभारले आहे. महानगर आणि रेड झोनमधून चोरून लपून गावात शिरू पाहणाऱ्यावर ग्रामरक्षा दलाची करडी नजर असून २४ तास येथे खडा पहारा असतो. ...
जिल्ह्यातील ११ शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी त्या त्या गावातील गरजु लोकांना भाजीपाला विनामूल्य पुरवठा करीत आहेत. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तंच्या ७०० कीट तयार झालेल्या असून ४५० कीटचे वाटप झालेले आहेत. जिल्ह्यातील दानशूर शेतकऱ्यांनी जवळपास ५५० क्विंटल ...
नागपूर शहर रेड झोनमध्ये असून अनेकजण विविध मार्गाने भंडारा जिल्ह्यात शिरतात. त्यामुळे ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्याला धोका निर्माण झाला आहे. शासनाने विविध निर्देश देवून जिल्ह्याची सीमा बंद केली आहे. आता गावकऱ्यांनी त्याही पुढे जावून गावाची सीमा ब ...
जिल्ह्यातील देशी-विदेशी आणि बार व रेस्टारेंटला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिल ठोकले. त्यामुळे मद्यपींना दारु सहज मिळणे कठीण झाले. सुरुवातीच्या १५ दिवसात अनेकांनी लॉकडाऊनच्या आधीच संग्रह करुन ठेवलेल्या दारु प्राशन केली. मात्र १४ एप्रिलनंतर पुन्हा लॉ ...
तालुक्यातील गर्रा येथील काही अज्ञात लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी बावनथडी प्रकल्पा अंतर्गत बनविलेली पाटचारीची तोडफोड केली. त्यामुळे कास्तकारांना नहराचे पाणी ऊन्हाळी पीकाला मिळणे बंद होऊन कास्तकारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याबाबतची माहिती शिवसेना ...
भूमिहीन असणारा व घरात ठराविश्व दारिद्रय असणारा कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय मातीपासून संसारउपयोगी भांडे बनविणे, मडके बनविणे, माठांची निर्मितीसह मूर्ती बनविने व त्यांची विक्री करणे. या विक्रीतूनच घराची अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा राहतो. त्यातूनच काही प् ...