संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार ठप्प झाले आहेत. गोरगरीबांना तर जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत बीटीबीने मदतीचा हात दिला. सब्जीमंडीत येणारा भाजीपाला एका वाहनात टाकून शहरातील विविध भागात मोफत वितरीत करण्यात आला. त्यामुळे गोरगर ...
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून ४३ आणि मुंबई-पुणे व इतर महानगरातून सहा हजार ४२७ व्यक्ती दाखल झाले आहेत. या सर्वांची रॅपीड रिस्पांस टीमने भेट घेऊन आरोग्यविषयक सूचना दिल्या. यापैकी विदेशातून आलेल्या २९ आणि महानगरातून आलेल्या सहा हजार ४२७ व्यक्तींन ...
गावातील आरोग्य उपकेंद्रात विविध समस्या आहेत. उपचारासाठी औषध नसतात. चोवीस तास सेवा देणारे सेवक नसतात. रुग्णालयात नेण्यासाठी वाहन मिळणे तर गावकऱ्यांच्या नशिबी नसते. आता तर कोरोनाने कठीण वेळ आणली आहे. अशा परीक्षेच्या समयी कोणी ना कोणी देवदूत म्हणून धावू ...
कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने सर्वच जण धास्तावले आहे. सर्वत्र संचारबंदी आहे. कुटुंबसोडून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या मजुरांना आपल्या कुटुंबाची काळजी सतावत आहे. अड्याळ येथे आलेल्या १२ मजुरांचीही अशीच घालमेल सुरू होती. काय करावे याची चिंता सतावत ...
भंडारा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वाेतोपरी प्रयत्न केले जात आहे. विविध उपाययोजनांसह परदेशातून आणि महानगरातून आलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांचे विलगीकरण केले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३ जण परदेशातून आले आहेत. तर मुंबई ...
जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नाही, गाठीला पैसा नाही, सोबत खाण्यापिण्याचीही सोय नाही, अशा स्थितीत शेकडो मजूर मजल दरमजल करीत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करतात. काही मजूर सायकलने गाव गाठत आहे. ...
साथरोगाला प्रतिबंध, नागरिकांची सुरक्षितता व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यादृष्टीने जिल्ह्यात पालकमंत्री व जिल्हा प्रशासन यांच्याकडून चांगले प्रयत्न होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील उपाययोजनांच्या अनुषंगाने निधी कमी पडू ...
देव्हाडी उड्डाणपूलाजवळ स्थानिक युवकांना ते मजूर जातांना दिसले. तात्काळ एका तरुणाने प्रस्तुत प्रतिनिधीला माहिती दिली. क्षणाचाही विलंब न लावता प्रतिनिधीने तात्काळ तुमसर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच त्या मजुरांची भोजनाची व्यवस्था केली. पोलीस नि ...