सगळीकडे कोरोना विषाणूने थैमान घातले असून लॉकडाऊनमुळे जगणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत वातावरणातील तापमान बदलाने उन्ह तापू लागले आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने साकोली, सेंदुरवाफा येथील नागरिकांनी लहान, मोठे कुलर घराबाहेर लावले. मात्र, कुलर लावल्यामुळे घ ...
उन्हाळ्याची चाहूल लागली की शहरी भागातील नागरिकांना रानमेव्याचे स्मरण होते. वषार्तून एकदाच खायला मिळणारी वस्तू वाट्टेल त्या भावात घ्यायची तयारी असते. यावर्षी लॉकडाऊनमुळे रानमेवा दुर्लभ तर झालाच पण जंगलात जाऊन रानमेवा गोळा करुन आणणारे हात रिकामे झाले. ...
शहरातील बीटीबीमध्ये आंध्रप्रदेशातून बैगणपल्ली आंबा, नाशिक जिल्ह्यातून येवला येथून द्राक्ष, औरंगाबाद जिल्ह्यातून मोसंबी, अननस अशा फळांची सुमारे ५० टन दैनंदिन आवक सुरू झालेली आहे. त्या प्रमाणामध्ये ग्राहक स्थिरावल्याने सब्जीमंडित फळांच्या विक्रीला मोठा ...
संचारबंदी अंतर्गत घोषीत केलेल्या लॉकडाऊनच्या काळात थेट ग्राहकांना या भाजीपाल्यांची विक्रीही केली. त्यामुळे ग्राहक व शेतकरी दोघांनाही याचा फायदा झाला. संचारबंदीच्या काळात ग्राहकांना ताजे व सेंद्रीय भाजीपाला माफक दरात मिळू लागल्याने भाजीपाल्याची मागणीह ...
गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली असताना जलकुंभातून गावकºयांना अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यावर गावातील काही नागरीक नळांना टिल्लू पंप लावून अतिरिक्त पाणी ओढून घेत आहे. घरगुती वापरासाठी पाणी साठवण करीत ...
लाखांदूर तालुका तीन जिल्ह्याच्या सीमेला लागून आहेत. तरी या तालुक्याचे नाकेबंदी करणे मोठे आव्हान ठरते ते यशस्वी करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांनी सध्या आपले कौटुंबिक सुख बाजूला ठेवून यावेळी फक्त राष्ट्रीय कर्तव्य ...
लॉकडाऊन कालावधीत भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते. याचा अनेक शेतकºयांना फटका बसला होता. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण व उपविभागीय अधिकारी, मिलिंड लाड यांनी बैठक घेवून शेतकरी ते थेट ग्राहक विक्री व्यवस् ...
मुंबई-पुणे व इतर राज्यातून आलेल्या २४ हजार ६५ व्यक्ती आले असून त्यापैकी १४ हजार ९९५ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेला आहे. ९०७० व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. २३ एप्रिल रोजी १७ व्यक्तींचे घश्यातील नमूने नागपूर ...
भंडारा जिल्हा सीमाबंदी सारखीच अनेक ठिकाणी गाव सीमाबंदी करून गावाभवताल जणू तटबंदीच उभारले आहे. महानगर आणि रेड झोनमधून चोरून लपून गावात शिरू पाहणाऱ्यावर ग्रामरक्षा दलाची करडी नजर असून २४ तास येथे खडा पहारा असतो. ...