शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर दिघोरी येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले. मात्र गत काही दिवसांपासून दिघोरी मोठी येथील धान खरेदी केंद्रावर ...
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत डांबेविरली येथे भात खाचरे कामावर हजेरी पत्रकानुसार ६१० मजूर नोंदणीकृत होते. त्यापैकी या कामावर ४४६ मजूर उपस्थित असल्याचे हजेरी पत्रकात नमूद आहे. मात्र उपस्थित मजुरांपैकी पाच पेक्षा अधिक मजूर कामावर दाखविण्यात ...
मुंबई, पुणे, कल्याणसह राज्यातील व परराज्यातील अन्य महानगरातून आलेल्या नागरिकांना ठेवण्यासाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून हसारा येथील जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार बाहेरून आलेल्या नागरिकांनी शाळेत ठेवण्यात आले आहे. १४ दिवसांचा त्य ...
भंडारा येथील जिल्हा परिषद सभागृहात मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ ...
जिल्ह्यात पहिल्या वर्गात दाखलपात्र मुला-मुलींची संख्या १३ हजार ७२७ आहे. मे महिन्याच्या २५ दिवसात गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळात वर्ग पहिलीचे ९ हजार ७३४ विद्यार्थ्यांचा म्हणजेच दाखलपात्र विद्यार्थ्यांपैकी ७०.९० टक्के विद्यार्थ्यांचा प्रवे ...
चौरास भागात विहिरीच्या तसेच बोअरवेल पाण्यावर उन्हाळी धानाची लागवड केली जाते. सध्या उन्हाळी धानाचे पिक निघणे सुरु झालेले आहे. तसेच यावर्षी वीज भारनियमन कमी व अपेक्षीत जलसिंचनामुळे उन्हाळी भाताचे क्षेत्रात वाढ झाले आहे. विहिरींची पाण्याची पातळी चांगली ...
शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच कार्यकारीनी सदस्य हेमंत काळमेघ यांचे मार्गदर्शनाखाली विज्ञान महाविद्यालय पवनी येथे रेड झोनमधून आलेल्यांसाठी विज्ञान महाविद्यालयात ३० खाटाचे संस्थात्मक क्वारंटाईन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. वैद् ...
संस्था मान्यता, नूतनीकरण तसेच अभासक्रमाच्या परीक्षेसाठी दिले जाते. मात्र शासनमान्य टंकलेखन, लघुलेखन तसेच संगणक टंकलेखन संस्थांना कोणत्याही प्रकारचे अनुदान अथवा संस्थेत काम करणाऱ्या प्राचार्य तसेच निर्देशकाना मानधनही शासनाकडून दिले जात नसून विद्यार्थ् ...
कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जून असे तीन महिने मोफत धान्य दिले जात आहे. एपीएल, केशरी शिधापत्रिकाधारकांना या सवलतीच् ...