भंडारा जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यापासून धान खरेदीला प्रारंभ झाला. तब्बल ३० लाख क्विंटलची खरेदी करण्यात आली. नियोजनाच्या अभावाने तांदळाची उचलच झाली नाही. तांदळाची उचल केली असती तर गोदाम रिकामे झाले असते आणि स्थानिक मिलर्सला भरडाई करणे शक्य झाले असते. स ...
पोलीस उपनिरीक्षक विवेक निशांत राऊत (३५, जवाहरनगर पोलीस ठाणे), पोलीस शिपाई निलेश श्रीकृष्ण नणीर (४०, पोलीस मुख्यालय) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली असून प्रथम भंडारा व नंतर नागपूर येथील रुग्णालयात उपचारासा ...
धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील धान भरडाईसाठी दुसऱ्या जिल्ह्यात पाठविले जाण्याची तयारी केली जात आहे. धानाची भरडाई भंडारा जिल्ह्यातच करावी, अशी मागणी आमदार डॉ.परिणय फुके यांनी केली आहे. ...
भरधाव कार अनियंत्रित होऊन चेकपोस्टच्या चौकीत शिरल्याने झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकासह दोन जण जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा तालुक्यातील खरबीनाका येथे शनिवारी सकाळी ७ वाजता घडली. ...
सदर कामावर ही महिला गेली नाही. तरी तिला २१ जानेवारी २०१९ ते २७ जानेवारी २०१९ व २८ जानेवारी २०१९ ते ३ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत पाच - पाच दिवस असे दहा दिवस कामावर उपस्थिती दाखविली गेलीे. दहा दिवसाची १३४० रुपये मजुरी काढण्यात आली. तथापि, ही महिला २३ ...
अनुदानास पात्र असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्यावतीने एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन भंडारा येथे करण्यात आले. यावेळी संघटनेच्या वतीने श ...
निसर्गाचा लहरीपणामुळे उन्हाळी धानपीक घेणाऱ्या उत्पादकांची चिंतेत भर झाली आहे. धानपीक परिपक्व न होताच धानाची कापणी केली जात आहे. त्यानंतर लगेच मळणीदेखील केली जात आहे. मळणीनंतर धान वाळविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पर्यायी जागा उपलब्ध नाही. नाईलाजास्तव शेतकरी ...
तालुक्यातील शहापूर येथील बाबा ताज मेहंदी कृषी केंद्र व पहेला येथील सहकार कृषी केंद्रावर भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले व तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने यांनी ही कारवाई केली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार व उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध व ...
पंचायत समिती माजी सदस्य पुष्पा भुरे यांचा खानावळीचा व्यवसाय आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अडीच महिन्यांपासून खानावळ बंद आहे. दुकाने बंद असल्याने आवक बंद झाली. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. अंगावर बँकेचे कर्ज, दुकानाचा वाढलेला खर्च अशा अनेक समस्या उभ्या ठाक ...
शेतकऱ्यांनी तक्रार केली असता त्यांनाच अरेरावी केली जात आहे. त्यामुळे पारडी परिसरातील शेतकरी गत अनेक दिवसांपासून त्रस्त झाले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रकरणाविरोधात लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली आहे. पंधरा दिवसांपूर्व ...