सतत पावसाचे प्रमाण सुरु असल्याने धानपिकावर अळीचा प्रादूर्भाव वाढत आहे. यामुळे प्रादूर्भाव रोखण्याकरिता विविध औषधांची फवारणी करीत आहेत. परंतु औषधाची फवारणी करताना शेतकरी सुरक्षित उपाययोजना करीत नाही. यामुळे त्यांच्या जीवाला संभावित धोका निर्माण होत आह ...
सर्वसामान्य दूरध्वनी ग्राहक मोबाईल फोनमुळे बीएसएनएलचे हिरावले गेले असले तरी भारत सरकारच्या उपक्रम असलेली बीएसएनएलचे महत्व अद्यापही कायम आहे. लाखनी तालुक्याच्या दूरभाष केंद्राची जबाबदारी कंत्राटी कामगार राजेंद्र तुमसरे यांच्यावर आहे. तालुक्यातील लाखनी ...
येथील मुख्य बाजारात गणेश भवन व्यापारी संकूल आहे. या संकुलात दहा व्यवसायीक गत ४० वर्षांपासून व्यवसाय करीत आहे. परंतु आठ महिन्यापूर्वी इमारतीच्या ट्रस्टींनी दुकानदारांना पूर्व सूचना न देता इमारत जीर्ण झाल्याचे कारण पुढे केले. बुधवारी अचानक इमारत पाडण्य ...
साकोली तालुक्यात सुगंधीत तंबाखू साकोली येथून पोहचविली जाते. साकोली येथे चार ते पाच दुकानात ही सुगंधीत तंबाखू विकली जात आहे. लॉकडाऊननंतर ही तंबाखू विक्री करण्यास शासनाने मज्जाव केला. मात्र तरीही साकोलीत सुगंधीत तंबाखू खुलेआम विकली जाते. मार्च महिन्यात ...
आईची माया वेडी असते असे म्हणतात. ती अंकीताला सोबत घेऊन गावभर फिरायची. मिळालेल्या भीकेतून तिला जगवायची. या चिमुकलीचे संपूर्ण आयुष्य गतीमंद आईसोबत जाईल असे कुण्या सहृदयाला वाटले. त्याने पुढाकार घेतला. अंकीताला निवासी आश्रमशाळेत दाखल केले. सध्या ती सहाव ...
ब्रिटिश देश सोडून गेले असले तरीही त्यांनी बांधलेल्या इमारती, पूल, कारागृह, शासकीय निवासस्थाने, नगरभवन व अन्य वास्तू आजही त्यांची साक्ष देत उभ्या आहेत. साकव पद्धतीने बांधलेले लहान पूलही ब्रिटिशकालीन मजबूत बांधकाम शैलीचे आहेत. ब्रिटिशकालीन वास्तूंमध्ये ...
पठाणपुरा वार्डातील बाधित व्यक्तीला २२ ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती करण्यात आले होते. या व्यक्तीला न्यूमोनिया झाला होता. आज सकाळी ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात १८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. २४ तासातील बाधितांमध्ये ३७ बाधित चंद्र्र ...
नागपूर विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी मंगळवारी व्हीडीओ कॉन्फरन्सीद्वारे कोरोना प्रादुर्भावाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जि ...
तालुक्यात गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत ९४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. तालुक्यातील ६५२ घरांची पडझड झाली असून ११९५ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने नुकसानग्रस्तांना तातडीची ...