जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात शिरुन शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले. भंडारा जिल्हा पोलीस दलातील या खाकी वर्दीतील माणुसकीला पुरग्रस्तांनी कडक सॅल्यूट ठोकला. ...
साहेब, तांदूळ-डाळ यासह जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या, पण मदत मिळाली नाही, असा टाहो फोडणारे भंडारा शहरातील अनेक नागरिक आपली व्यथा सांगत होते. ...
वैनगंगा नदीला अचानक आलेल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील ८ हजार २५१ कुटुंबांना बसला असून ७८ तात्पुरत्या शिबिरात २७ हजार ३४७ नागरिकांनी आश्रय घेतला आहे. ...
हरदोली झंझाड येथील साहस दिलीप झंझाड येथील तरुण युवक केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शी /गडचिरोली येथे अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागात राहणारा या शेतकऱ्यांच्या मुलाला ग्रामीण भागातील पशुपालन सबंधात जाणीव आहे. खेड्यात पूरक व्यवसाय म्हण ...
भंडारा जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून वैनगंगेला महापूर आला. तीन दिवस असलेला महापुराचा वेढा आता ओसरला आहे. कृषी विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. ...
प्रत्येक पूरग्रस्त व्यक्तीला अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. अविलंब मदत देण्यासाठी सरकारला बाध्य करण्यात येईल, असे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
गत काळात १९९४ मध्ये ऐन पोळ्याच्या दिवशी पिपरीला महापुराने वेढले होते. त्यावेळेस परिस्थिती पाहता यावर्षी म्हणजे २०२० पूर महाभयंकर होता. यात पिपरी येथील अख्खे गाव उद््ध्वस्त झाल्यागत आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू, शेतकऱ्यांचे वर्षभराच्या धान्याची नासाडी ...