लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गोसे प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असले तरी जलस्तरात सातत्याने वाढ होत आहे. याचाच फटका शनिवारच्या रात्रीपासून भंडारा तालुक्यालाही जाणवायला लागला. गोसेच्या बॅक वॉटर नांदोरा, ठाणा गावाच्या सीमेपर्यंत पोहचले. परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून ह ...
शनिवारी रात्रीपासून भंडारा शहरात वैनगंगा नदीचे पाणी शिरु लागले. रविवारी शहरातील ग्रामसेवक कॉलनी, कस्तुरबा गांधी वॉर्ड, गुरुनानक वॉर्ड, सिंधी कॉलनी, भगतसिंग वॉर्ड, काझी नगर, संत तुकडोजी वॉर्ड, भोजापूर, गणेशपूर, विद्यानगर परिसर, छत्रपती शिवाजी नगर, नाग ...
भंडारा तालुक्यातील 23 गावातील 1790 कुटुंब, पवनी तालुक्यातील 22 गावातील 505, तुमसर तालुक्यातील 5 गावातील 127, मोहाडी तालुक्यातील 6 गावातील 167 व लाखांदूर तालुक्यातील 2 गावातील 57 कुटुंब असे एकूण 58 गावातील 2646 कुटुंब बाधित झाले आहेत. ...
लाखनी येथील आशा वर्कर कोरोना संबंधित माहिती घेण्यासाठी गेल्या असता एका कुटुंबियाने आशा वर्करला नगर पंचायत प्रशासनाला एका रुग्णामागे दीड लाख रूपये मिळतात व त्यात आशा वर्करचा हिस्सा असतो, असे चुकीचे आरोप करीत भांडण केले. एवढेच नव्हे तर मारण्याची धमकी द ...
४७ गावांची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावात शनिवार दिनी आठवडी बाजार राहत असल्याने नागरिक गर्दी करीत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती नाकारता येत नाही. गावात आणि परिसरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. याशिवाय परिसरातील ...
भंडारा जिल्ह्यात गत २४ तासात ६६.९ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात १०२ मिमी नोंदविला गेला. भंडारा ७४.३, मोहाडी ८५.३, पवनी २०.६, साकोली ८०, लाखांदूर २८.३, लाखनी ७८ मिमी पावसाची नोंद झाली. २४ तास अविश्रांत झालेल्या या पावसाने जिल्ह ...
मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराने वेढा घातला असून तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. ...