ब्रिटीशांनी संपूर्ण देशभर रेल्वेचे जाळे विणले. आजही ब्रिटीशकाळातील वास्तू ठिकठिकाणी उभ्या आहेत. ब्रिटीशांनी रेल्वे आणली तेव्हा रेल्वे यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी कॅबिनची व्यवस्था केली होती. या कॅबिनमधूनच रेल्वेचा आवागमनावर नियंत्रण ठेवले जात होते. ...
खासदार तथा नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी बैठक घेवून या जनता कफ्यूर्साठी नागरिकांना आवाहन केले होते. मात्र त्यांनीच नियम मोडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
भंडारा येथील महोत्सवासाठी पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन तसेच कृषी विभागाचे अधिकारी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तसेच कर्मचारी, शेतकरी उपस्थित राहणार आहेत. रानभाज्या महोत्सव प्रत्येक तालुका कृषी कार्यालय स्तरावर आयोजित क ...
तुमसर नगरपालिका अंतर्गत शारदा महिला मंडळ हिवरा बाजार ता. रामटेक जि. नागपूर या संस्थेला सफाई कंत्राट २०१७ पासून देण्यात आले आहे. येथील १६ सफाई कामगारांनी भविष्य निर्वाह निधी देण्याची व मासिक पगारवाढ करण्याची मागणी कंत्राटदाकडे केली होती. दरम्यान अचानक ...
नॅशनल मोबाईल मेडिकल युनिटचे वाहन (क्रमांक एमएच ३६ - २१४२) शुक्रवारी सकाळी तुमसर तालुक्यातील खापा येथून धानोडा, धुटेरा येथे जात होते. या वाहनातून डॉ. रूची पटले, दिक्षा मानापुरे, सेफाली रंगारी, रितु कुर्वे, दिलीप खडतकर प्रवास करीत होते. बिनाखी गावाजवळ ...
सुधीर कुंभरे हे अड्याळ वनविभागांतर्गत किटाडी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. कुंभरे यांनी २० फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांनी लाकूड भरलेला एक ट्रॅक्टर जप्त केला. तसेच याबाबतची माहिती त्यांचे वरिष्ठ अधिकारी तथा वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.के. बलखोडे यांना ...
रस्त्यावर अचानक आलेल्या माकडाला वाचविण्याच्या प्रयत्नात जोरदार ब्रेक लावल्याने फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटले. ही घटना तुमसर-बपेरा मार्गावरील बिनाखीजवळ शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घडली. ...
धुळे ते कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ असते. एरवी रेल्वेने जाणारी जड वाहतूक कोरोना संसर्गामुळ ट्रेलर, ट्रकच्या सहाय्याने होत आहे. परिणामी दुरुस्ती झालेले खड्डे पुन्हा उघडे पडून मोठ्या आकाराचे खड्डे होत आहेत. यात नव ...
सिहोरा परिसरात पावसाचे प्रमाण अल्प आहे. खरिप हंगामात पाऊ साचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांचे चिंता वाढल्या असता धान पिकांचे रोवनी करिता चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे परिसरात धान पिकांची रोवनी ६५ टक्के झाली आहे. या शिवाय रोवणी ...