देश कोरोना व्हायरसच्या विळाख्यात सापडला असुन लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या वर्गाची सर्वत्र उपासमार सुरू आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक परीसराला आपण झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते. विदर्भाची खडी गंमत म्हणून फारच ही ...
सातपुडा पर्वत रांगांच्या घनदाट जंगला शेजारी असणाऱ्या मुरली गावाची ही कथा आहे. या गावाला निसर्ग वैभव विपुल मिळाले असतांना विकास कार्यात निधीअभावी गाव आजही उपेक्षित आहे. गावात विकास कामाचा अनुशेष असल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. पंचायत समिती, जिल्हा प ...
पोलीस अधीक्षक वसंत जाधव म्हणाले, आजचा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा दिवस आहे. यावर्षी देखील संपुर्ण भारतातून एकुण २६८ पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावीत असतांना आपल्या मातृभुमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिली आहे. त ...
सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या अलीकडे जेसीबीने मोठी नाली खोदली काही दिवस वाहतूक बंद राहिली. सदर नाली एका बाजूने पुन्हा बुजवण्यात आली व तिथून दुचाकी वाहने दुचाकी वाहनांच्या वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. त्याठिकाणी माती भरण्यात आली. जीव धोक्यात घाल ...
बोरी, उमरवाडा, नावरगाव शिवारात उन्हाळी धान पीक लागवडीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी दिल्यास संजीवनी ठरणार आहे. खरीप हंगामातील पुरामुळे झालेली अन्यधान्य नासाडीची भरपाई काढण्याकरिता शेतकऱ्यांना आधार होणार आहे. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची ओरड शेत ...
कोरोना संसर्गापासून कोका अभयारण्य पर्यटनासाठी बंद करण्यात आले होते. आता दिर्घ कालावधीनंतर १ नोव्हेंबरपासून अभयारण्य पर्यटनासाठी खुल होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना लवकरच पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. वन्यजीवप्रेमींना लवकरच निसर्गाचे सानिध्य लाभणार आ ...
काही शेतकऱ्यांनी कसलीही पर्वा न करता पडलेला धान पीक उभे करुन त्याच्या जुड्या बांधण्याचे काम सुरु केले. हा प्रयोग गावात कधीच न केल्याने शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा विषय ठरला. काहींनी हसू केले. सर्व प्रथम या उपाययोजनेच्या कामाला सुरुवात येथील खुशाल काशीराम ...
Bhandara News, Agriculture भंडारा जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका १३ हजार १८९ शेतकऱ्यांना बसला असून ५७५ गावातील नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ...
एकोडी येथे गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या सुनील भैसारे यांचे बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. तीन मुले त्यांच्या संगोपनाची जबाबदारी आर्इ वर आली. इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय विद्यालय येथून एमबीबीएस ...