येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत बंडू बारापात्रे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने बीटीबी सब्जीमंडी उभारली. शेतकऱ्यांचा मालाला योग्य दाम देवून शेतकऱ्यांना वैभव मिळून देण्याचा प्रयत्न सुरु केला. जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात या सब्जीमंडीची ख्याती पसरली आहे ...
भंडारा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून बाधित आणि मृताच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. त्या तुलनेत वैद्यकीय उपचार आणि यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे. याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णांना मरणयातणा सोसाव्या लागत असून जिल्हा प्रशासन मात्र याबाबींकडे अक्षम् ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २६९८ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहे. त्यापैकी १४०० व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र आॅगस्ट महिन्यापासून कोरोनाने ...
कोमल मुन्ना बोंद्रे (२५) रा. सुकळी (दे.) असे मृत महिलेचे नाव आहे. तिला प्रसूती कळा आल्याने ३० ऑगस्ट रोजी येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सिजेरियन प्रसूती केली. कोमलला मुलगी झाली. दरम्यान कोमल ...
विविध रूप घेवून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या जयेंद्र रमेश तिवसकर (३५) या तरूणाकडे स्वत:चे घर नाही. त्यामुळे त्याने कन्हाळगाव येथे वनविभागाच्या जमिनीवर छोटीशी झोपडी उभारली. यात पत्नी आरती, मुली कुमारी, दिव्या, अश्विनी आणि मुलगा प्रेम या चार अपत्यासह राहू ...
याठिकाणी दाखल रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचल्या. त्यावरून शुक्रवारी जिल्हाधिकारी संदीप कदम थेट पीपीई कीट घालून जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचले. जिल्हाधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट दिल्याने रुग्णाल ...
जिल्ह्यात आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. अनिल बाबर, आ. विक्रम सावंत, आ. मोहनराव कदम, आ. सदाभाऊ खोत, आ. सुमनताई पाटील हे सात आमदार कोरोनाबाधित झाले आहेत. त्यानंतर, आता विश्वजीत कदम यांनाही कोरोना झाला आहे. ...
जिल्ह्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे तुमसर तालुक्यातील विविध गावांना फटका बसला आहे. यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र त्यानंतर महसूल विभागाचे कर्मचारी मात्र अद्याप शेतशिवारात फिरले नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत ...
शेतकऱ्यांनी वांगी, मिरची, भेंडी व टमाटरचे पीक लावले होते. झाडांची वाढही चांगली झाली होती. परंतु वैनगंगेला महापूर आल्याने संपूर्ण भाजीपाला पीक पाण्याखाली आले. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मदत मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी नांगरटी केली. भाजी ...