जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र आरटीपीसीआर चाचणीमुळे शिक्षकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरवर आरटीपीसीआर चाचणी करण्याची क्षमता प्रत्येकी १५ आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ...
खरीप हंगामातील धानाची मळणी शेतकऱ्यांनी केली आहे. या धानाला शासनाचा योग्य हमीभाव मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी धानाची पोती शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आणले आहेत. परंतु एकाही गावात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. यामुळे धानाच्या पोत्यांच्या स ...
यंदाच्या खरिपात शासनाने लाखांदूर तालुक्यात जवळपास १४ आधारभूत धान खरेदी केंद्र मंजुर केले आहेत. सदर केंद्र लाखांदूर येथील विजय लक्ष्मी राईस मिल सहकारी संस्था, खरेदी विक्री सहकारी संस्था व मासळ येथील पंचशील भात गिरणी अंतर्गत सुरु करण्यात आले आहेत. गत ...
मानव विकास कार्यक्रम अंतर्गत वर्ग ९ ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत बस वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. शैक्षणिक सत्र यावर्षी कोरोना संकटात सुरु झाले नाही. परंतु २३ नोव्हेंबरपासून आता शाळा सुरु करण्याच्या निर्ण ...
भंडारा रोड अर्थात वरठी रेल्वे स्थानक जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. मुंबई हावडा मार्गाला जोडणारा सरळ सेतू आहे. या मार्गावरून धावणाऱ्या अनेक प्रवासी रेल्वेचे आरक्षण फुल्ल असून नवीन वर्षापर्यंत आरक्षण मिळणार नसल्याची माहिती आहे. गोंदिया-मुंबई मार्गावर धा ...
जानेवारी महिन्यात पोलिसांनी २१२ दुचाकी वाहन चालकांवर ट्रिपल सीट प्रकरणी कारवाई करीत ४२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात १७१, मार्च महिन्यात १२४, एप्रिल महिन्यात २२३, मे १०२, जुन २१९, जुलै १२३, ऑगस्ट १६८, सप्टेंबर १७० तर ऑ ...
जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात सिहोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरक्षक नारायण तुरकुंडे यांच्या सहकार्यात पथक तयार करुन कारवाई करण्यात आली. यात बुधवारी सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत मोहफुलापासून दारु निर्मिती होत असल्याची गोपनीय मा ...
धान केंद्रांबाहेर पडलेले आहे, पाऊस आला तर धानाची नासाडी होणार, धान खरेदी केंद्र सांभाळणारा कर्मचारी अजून पर्यंत उपलब्ध नाही, अश्या प्रकारचे समस्या शेतकऱ्यांपुढे उभे झालेल्या आहेत. आधीच शेतकरी प्रचंड नुकसान सहन करत असतांना, शासनाच्या दिरंगाईमुळे या सर ...
दिवाळीसाठी इतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्या मिळत असल्याने सर्वांना आनंदोत्सव साजरा करता येतो. मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच रात्रीची गस्त घालून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणारे पोलिस दिवाळीत २४ तास 'ऑन ड्युटी' पहायला मिळतात. जि ...