ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
सिंदपुरी येथे कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. तेथे संशयीत आणि लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना ठेवले जाते. याठिकाणी डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात अनुदानित शाळांवरील शिक्षकांचा समावेश आहे. येथे सुरूव ...
हिमाचल प्रदेश कॅडरचे अधिकारी असलेले संदीप कदम यांनी जिल्हाधिकारी पदाचे सुत्रे २१ ऑगस्ट रोजी हाती घेतली. मुळचे नाशिकचे असलेल्या अधिकारी रुजू झाल्यानंतर काहीच दिवसात महापूराची स्थिती होती. ही परिस्थिती अतिशय कुशलतेने हाताळत त्यांनी अगदी सुरुवातीपासून ज ...
भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाला तेव्हापासून आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. पहिला रुग्ण २७ एप्रिल रोजी आढळून आला होता. अलिकडे अॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ५८५ व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली आहे ...
corona Bhandara News ऑक्सिजनची पातळी खालावल्याने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केलेल्या रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाबाहेर आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ...
केंद्र शासनाने सोयाबीनसाठी हमीभाव प्रतिक्विंटल ३ हजार ८८० रुपये असा जाहीर केला आहे. चालू हंगामात सोयाबीनची आवक बाजारात सुरू झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्रे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. ...
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करुन अटक केल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. ...
जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ९९ हजार हेक्टरवर यंदा धानाची लागवड करण्यात आली आहे. धान हेच या भागातील प्रमुख पीक आहे. त्यामुळे शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, खासगी व्यापाऱ्यांकडून त्यांची लूट होवू नये यासाठी जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन आणि आदिव ...
Hathras Gang Rape, Rahul Gandhi Arrested, Congress Protest News: राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना हाथरसला जाण्यापासून रोखणे व धक्काबुक्की करणे ही उत्तर प्रदेश सरकारची दडपशाही असल्याचा आरोप मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. ...
जिल्ह्यात चार लाख ८५ हजार ८७४ व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्यात को-मॉरबिड (रक्तदाब, शुगर यासह इतर आजार) रुग्णांची संख्या २५ हजार ७९२ आहे. २९२ व्यक्तींना संदर्भीत करण्यात आले असून त्यापैकी ६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात चार व्य ...
मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केल्याने वैनगंगा, बावनथडी, चुलबंद या नद्यांना असलेल्या महापूराचा फटका जिल्ह्यातील १०४ गावांना फटका बसला. चार जणांचा महापूरात मृत्यू झाला होता. ८२५१ कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. महा ...