जिल्ह्यात गत आठवडाभरापासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण राहत आहे. रस्त्यावर पाणी साचले आहे. चिखलमय रस्ते झाले आहे. वातावरणातील बदलामुळे लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप असे आजार होत आहेत. जिल ...
रुग्ण कमी झाल्याने ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध शिथिल झाले. बाजारपेठ रात्री १० वाजेपर्यंत उघडी असते. आता सध्या सण-उत्सवाचा काळ सुरू झाला आहे. बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे सर्व धोकादायक आहे. तिसरी लाट आल् ...
त्याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वतीमातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणामध्ये पंडित राजकुमार दुबे यांनी संस्कृत ... ...