लेखन केवळ रंजनाचे माध्यम नाही हे ओळखून लिहिले तर त्यातून प्रगल्भ जीवनानुभव प्रगट होतील आणि अनेक उपायही सापडू शकतील, असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी प्रास्ताविकातून अरुणा सबाने यांनी या कार्यशाळेचा उद्देश सांगितला. संचालन मनिषा महात्मे यांनी तर आभार सवि ...
लखनौ : धर्मांतराच्या घटना रोखण्यासाठी धर्मांतरबंदी कायद्याची गरज आहे़अशा स्थितीत सर्व राजकीय पक्षांनी यावर गंभीरपणे विचार करावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी शनिवारी केले़ ...
माझ्या विद्यार्थ्यांना स्वाभिमान दिला. विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व येत असल्याचे पाहून माझा हुरूप वाढला आणि कामही वाढले. प्रत्येकातच गुण असतात, विचार असतात पण आत्मविश्वास नसतो. मी हा विश्वास जागविण्याचे काम करतो आणि विद्यार्थी इंग्रजी शिकतात. ग ...