तालुक्यातील पालांदूर (चौ.) येथील गोविंद मागासवर्गीय वसतीगृहाच्या महिलास्वयंपाकिनचा संस्था अध्यक्षांनी विनयभंग करून शिवीगाळ केल्याचा गुन्हा पालांदूर पोलीस स्टेशन येथे दाखल केला आहे. ...
मोबाईल वापरकर्ते दिवसेंदिवस स्मार्टफोनवर निर्भर होत आहेत. यामध्ये युवक आघाडीवर आहेत. बहुतांश यूर्जस दैनंदिनीतील ठरलेली कामे यावरुनच करीत आहेत. तसेच स्मार्टफोनमध्ये ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत सोनी येथील साईबाबा अपंग पुरुष गटांनी धान खरेदी व्यवसाय सुरु केला. धान भरडणी करुन तांदूळ विक्री केली जात आहे. या आधी या अपंग पुरुष बचत ...
बपेरा - आंबागड जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना नियमित अद्यापनाचे कार्य होत नाही. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता दुसऱ्यांदा तुमसर पंचायत समिती मधील ...
नैसर्गिक आपत्ती व शासकीय उदासीनतेत फसलेल्यांना जंगली श्वापदांच्या हल्ल्याचाही सामना करावा लागत आहे. जानेवारी २०१५ अखेरपर्यत जंगली श्वापदांच्या हल्ल्यात शेतपिक, पशुधन, मानव हानी, ...
तालुक्यातील सालेबर्डी पांधी गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येते. येथील घर १०० टक्के पूर्णत: बाधित तर शेती ८० ते ९० टक्के बाधीत आहे. गावठाणाचा मोबदला रक्कम सप्टेंबर ...
निसर्गाचे संतुलन राखल्यास वातावरणातील प्रदूषण वाढणार नाही. त्यामुळे मनुष्य आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. त्यासाठी वृक्षांच्या संवर्धनाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. सुमंत देशपांडे यांनी केले. ...
जगामध्ये तुम्ही कुठेही जा प्रत्येक क्षेत्रात उच्च पदावर मुळ भारतीयच आहेत. या मूळ भारतीयांच्या भरवशावर इतर देश प्रगतिपथावर आहेत. कारण त्यांच्याकडे शिक्षणासाठी अनेक दालने उघडली आहेत. ...