तालुक्यातील पात्र ८ रेतीघाटांपैकी ई-टेंडरींगद्वारे ५ घाट लिलावात काढण्यात आले. त्याची शासकीय किंमत ३ कोटी ५४ लक्ष ६७ हजार ६५३ रूपये होती. मात्र प्रत्यक्षात १ कोटी ८७ लक्ष १ हजार ...
मानवाच्या जीवनात श्रध्दा असणे गरजेचे आहे. श्रध्देला प्रकट करण्याकरीताच महासमाधी भुमी महास्तुपाची निर्मिती करण्यात आली आहे. जापानच्या विश्व प्रसिध्द पिसे बौध्द विहाराची ...
मुख्यालयात बोगस वास्तव्य दाखवून कर्मचारी शासकीय घरभाडे भत्त्याची चोरी करीत आहेत. यात घरमालक सहकार्य करीत असल्याने सिंदपुरी ग्रामपंचायतमध्ये ही चोरी थांबविण्यासाठी ...
जवाहरनगर : धम्म म्हणजे काय, जसा समजून घेतला तसा दुसऱ्यांनाही समजाविला पाहिजे. नकारात्मक विचार दूर सारून पंचशील तत्वाचे पालन सर्व समाज बांधवांनी करणे गरजेचे आहे, ...
राज्यात भाजपाची सत्ता असताना जीवन प्राधीकरण पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली होती. तालुक्यात पिंपळगाव/को. येथे कोट्यावधीचा निधी खर्च करुन ९ गावांसाठी ...
परिसरातील शून्य भारनियमन सुरु असतांना मागील महिन्याभरापासून भारनियमन सुरु झाले आहे. स्थानिक प्रतिनिधी, ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी, तोंडी कळवूनही सुधारण झाली नाही. ...
स्व. मनोहरभाई पटेल याांनी भंडारा-गोंदिया जिल्हात शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि परिसरातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली. कष्टाने उभारलेल्या शिक्षण ...
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रोज किमान ५० गाड्या धावतात. २ ते ४ प्रवासी रेल्वे गाड्या वगळल्यास इतर सर्व गाड्यांना येथे थांबा आहे. २४ तास गाड्यांची रेलचेल व प्रवाशांची ये-जा सुरू राहते. ...
कार्यक्षम प्रशासनाचा दावा करणाऱ्या वनविभागाअंतर्गत येणाऱ्या जांब कांद्री वनपरिक्षेत्रातील मग्रारोहयो अंतर्गत सुमारे १०० मजुरांची मजुरी दोन वर्षापासून मिळाली नाही. ...
कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येत असला तरी, मागील पाच वर्षात जिल्ह्यात ३ हजार १०४ कुष्ठरोगी आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...