निसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी व वाढणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच असून, ... ...
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी अनेक गावात मिळत नाही तसेच विहीरी कोरड्या पडत आहेत. ...
प्रलंबित मागण्यासंदर्भात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरु केले. उपोषणकर्त्या दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती खालाविल्याने त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...