वरूणराजाच्या अवकृपेमुळे जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पावसाअभावी पिके करपू लागली असतानाच तीव्र उकाड्यामुळे नागरिकांचे जगणे असह्य होत आहे. ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिकाम्या सदनिकेमध्ये रवी श्रीराम मुकुरने (४२) या इसमाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...
खरीपात निसर्ग लहरीपणाने वागत असल्याने पावसाळा हक्काचा उरला नाही. जीवघेण्या उन्हाने धानाला पाणी अधिक लागत आहे तर पाऊसच पडत नसल्याने चिंता वाढली आहे. ...
पक्षाने काय दिले हा विचार न करता सर्व कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करावे. पक्षामध्ये भेदभाव ठेवू नये. जाती धर्माचे बंधने तोडून एक दिलाने पक्षासाठी काम करावे, ... ...
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनेलने १३ जागांवर विजय मिळवून बहुमत सिद्ध केले. ...