तत्कालीन सरकारच्या कारभारामुळे देशातील जनता पिचल्या गेली होती. त्यांना न्याय देण्यासाठी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चा नारा दिला होता. ...
महागाईचा निर्देशांक वाढल्याने बैलासाठी आवश्यक असलेल्या साहित्यांचे दर मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेले आहेत. त्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशी पोळ्यासाठीच्या साहित्य लावणाऱ्यांची ... ...