सोमवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. अर्धा तासानंतर पुन्हा पाऊस बरसल्यामुळे ... ...
राज्यात द्राक्षांवर आधारित मोठ्या प्रमाणात वायनरी आहेत. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात उस मळीपासून 'वाईन' तयार करणारे कारखाने आहेत. ...
तालुक्यातील तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन कापनी व मळणी न करता खोटे पंचनामे तयार करुन ५० टक्केच्या वर पैसेवारी दाखविली... ...
दोन वर्षापूर्वी अवैध वृक्षतोड करुन वाहतूक परवान्यापेक्षा अधिक प्रमाणात सागवन लाकडांची वाहतूक करणारे ट्रक वनविभागाने पकडले होते. ...
सुरु असलेला आधारभूत धान खरेदी केंद्र अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीकरिता आणलेले हजारो पोती धान उघड्यावर व बेवारस स्थितीत पडून आहे. ...
महाराष्ट्र राज्यात भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्याच्या या भूभागात अनेक वर्षापासून विदेशी पक्षी हिवाळ्यात आपली हजेरी लावतात. ...
स्वातंत्र्यानंतर हरितक्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांचे स्वप्न आजही अपूर्ण असून सिंचनाअभावी वर्षानुवर्षापासून शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत जीवन जगत आले. ...
एखाद्या जीवाची किंमत काय असावी, असा प्रश्न कुणी विचारल्यास उत्तर कदाचित ‘अनमोल जिवाची काय किंमत’ असे मिळेल. ...
आधुनिक तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही भटक्या स्थितीत जीवन जगणाऱ्यांच्या नशिबी आजही ...
जिल्हा पोलीस दलातील पदोन्नतीस पात्र असलेल्या पोलीस शिपाई, पोलीस नायक यांना डावलून आंतरजिल्हा बदलीवरून ... ...