नागझिरा अभयारण्यात बुद्धपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात बुधवारी सकाळपासून गुरुवार सकाळपर्यंत २४ तास वन्यप्राण्यांची गणना होणार आहे. ...
विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपले घरदार, शेती दिली त्या शेतकऱ्यांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. ...
भंडारा जिल्ह्यातील अत्यंत शुद्ध पाणी असणारी नदी म्हणून वैनगंगा नदीची ख्याती होती. ...
मोहाडी तालुक्यात गौण खनिजांची खुलेआम चोरी होत असल्याचे दिसून येत आहे. ...
एखाद्या सिनेमातील दृश्य पहावा असा चोर पोलिसांचा खेळ काळ रात्रभर रंगला,... ...
संपूर्ण सृष्टी ही नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून आहे. यातील वनसंपदा महत्वाची आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी येथे सन २०१२-१३ मध्ये नियमबाह्य पदभरती करण्यात आली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशू-पक्ष्यांनाही तितकाच होत आहे. ...
जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पुनर्वसन कार्यालय आंबाडी येथे आहे. ...
मृत्यू हा एवढा शब्द कानी पडला तरी प्रत्येकांचा थरकाप उडतो. मृत्यू म्हणजे नेमके काय या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता कित्येक जन्म खर्ची पडतात. ...