नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
कर्जाच्या खाईत खितपत पडलेल्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर दुष्काळाचे भीषण संकट आहे. ...
भावी पिढीला तंदुरूस्त करण्यासाठी गावाला स्वच्छ व सुंदर करणे काळाची गरज आहे. ...
आंतरजिल्हा बदली होऊन भंडारा जिल्हा परिषदमध्ये रुजू झालेल्या शिक्षकांच्या समस्या व नियमित शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तात्काळ निकाली काढाव्या, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी व आमदार यांना निवेदन देण् ...
जेवण देण्याच्या बहाण्याने ६५ वर्षीय मतिमंद महिलेवर बाथरुममध्ये नेऊन जबरी अत्याचार करण्यात आला. ही घटना तुमसर तालुक्यातील मंगरली येथे घडली. ...
थंडी कमी जाणवू लागली आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली नसली तरी जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. ...
माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली. ...
तुमसर येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक कार्यालयात आठवड्यातून केवळ दोन ते तीन दिवस नियमित राहतात अन्य दिवशी कार्यालयीन बैठका, न्यायालय व इतर कामानिमित्त बाहेर राहतात. ...
आजचे युग इंटरनेट व स्मार्ट फोनचे आहे. सगळे व्यवहार व संवाद इंटरनेटच्या उपयोगाने व्यापले आहे. ...
वरठी पासून ३ किलोमीटर अंतरावर २,२०० लोकवस्तीचे नेरी गाव. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तीन दशकापासून असलेली सत्ता पालटून गावाच्या विकासाची सूत्र युवा सरपंच आनंद मलेवार यांच्याकडे आली. ...
वैनगंगा नदीवरील कवलेवाडा मांडवी गावाच्या शेजारी असणाऱ्या धरणात पाणी अडविण्यात आल्याने पिपरी (चुन्ही) गावात पाणी शिरले आहे. ...