शहराच्या अगदी मध्यभागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. अजस्त्र वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना नागरिक कायम भीतीच्या सावटात असतात. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा बायपासचा प्रश्न गत एक दशकांपासून रख ...
केंद्रातील भाजपचे सरकार विविध पातळीवर अपयशी झाले आहे. आभास, स्वप्नाचा जगात भुरळ पाडण्यात यशस्वी झाली. मोदी सरकारचे धोरण किसान, कामगार, कर्मचारी, मजूर आदींच्या विरोधी आहे. त्या धोरणांचा विरोध करण्यासाठी किसान सभेच्या मागणी दिवसानिमित्त मोहाडी येथे आयट ...
क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागर महाराज यांचे कडवे वचन ऐकण्याचे भाग्य भंडारा येथील नागरिकांना लाभले. येथील जशभाई मुलजीभाई पटेल महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात ५ नोव्हेंबर २००९ रोजी केलेला उपदेश ऐकून भंडारेकर तृप्त झाले होते. ‘शिशु की तरह सरल ...
राष्ट्रीय महामार्गावर बेला गावाजवळ शनिवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर टँकरमधील आॅईल रस्त्यावर सांडल्याने तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. मुजबी ते वैनगंगा मोठा पुल अशी पाच किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. या अपघातात टँकर चालक जागीच ठार झाला. ...
सर्वसामान्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या केंद्र सरकारने वर्षभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात दररोज भाववाढ केली. यामुळे गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि व्यापाऱ्यात असंतोष निर्माण झाला. ...
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी ठरणार आहे. या योजनेचा लाभ दुर्गम भागातील गरीब नागरीक, शेतकऱ्यांना होणार आहे. बँक सेवेपासून वंचित नागरीकांपर्यंत इंडिया पोस्ट पेमेंटस बँक पोहोचणार असल्यामुळे दैनंदिन आर्थिक व्यवहार कमीत ...
शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमण बाबतीत शुक्रवारी पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली. भंडारा नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढण्याला प्रारंभ करण्यात आली. ...
भरधाव ट्रकने उड्डाण पुलाच्या संरक्षक भिंतीला धडक दिल्याची घटना देव्हाडी येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यामुळे सुमारे तासभर वाहतुकीची कोंडी झाली. तुमसर-रामटेक या राज्य महामार्गावर देव्हाडी येथे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. राज्य महामार ...