शासकीय जागेवर होत असलेले अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ऊर्जा मंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत भाजपाच्या माजी नगरसेवकाने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ...
विश्व शांती दूत तथागत गौतम बुद्धांनी सबंध विश्वात प्रज्ञा, शील, करुणा, दया, क्षमा, शांती आणि अहिंसेचा पुरस्कार करून विश्वशांतीचे आवाहन केले. तर भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजक ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पालांदुरात मराठमोळ्या वेशात काढलेली महारॅली आकर्षणाचा केंद्र ठरली होती. अश्वारुढ शिवराय, सोबतीला ५०० मावळे आणि महाराष्ट्रीयन वेशभूषेतील तरुणी यात सहभागी झाल्या होत्या. ...
जपानमध्ये स्वच्छता व पर्यावरणाला महत्व आहे. तेथील प्रत्येक नागरिक पर्यावरणासाठी जागरुक आहे. शालेय आणि विद्यापीठस्तरावर शिक्षण दिले जाते. मात्र भारतात पर्यावरणाच्या योजना कागदावरच राहतात. ...
गुरुवारपासून होणाऱ्या इयत्ता १२ वीचा पेपर सुरू होत असल्यामुळे नियमित बससेवा सुरू ठेवण्याची मागणी एनएसयूआयने आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
मंगळवारी सकाळच्या सुमारास ट्रॅक्टरखाली दबून चेतन जवंजार या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर रात्रीलाच पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता मृतदेह थेट शुक्राचार्य विद्यालयासमोर ठेवण्यात आला. ...
गौण खनिज उत्खननाचे अतिशय कडक नियम आहे. परंतु तुमसर तालुक्यातील परसवाडा (दे) मांढळ शिवारात रस्ताशेजारी परवानगीविना शेकडो ब्रास मुरुमाचे उत्खनन करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येथे परवानगी मागविण्यात आली. ...
महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ व अहमदनगर जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने पहिल्यांदाच घोषित करण्यात आलेला राज्यस्तरीय आदर्श क्रीडा पुरस्कार क्रीडा शिक्षक सुनील रामभाऊ खिलोटे यांना प्रदान करण्यात आला. खिलोटे हे भंडारा येथील लाल बहादूर शास ...
नरदेह हा परमेश्वरांनी दिलेला अनमोल खजाना आहे. आपल्याला नरदेह मिळाला. मनुष्य देह दुर्मिळ आहे. त्या नरदेहाचे सार्थक करण्यासाठी असे कर्तुत्व करा की, ज्या योगे संसाररुपी भवसागर सहज व आनंदाचे पार करता येईल. प्रपंचातूनही परमार्थ साधता येतो. मनुष्य जीवनाचे ...