हरदोली ते रेंगेपार गावापर्यंत नव्याने रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. या रस्ता बांधकामात विना रॉयल्टीचा मुरूम उपयोगात आणला जात असल्याचा आरोप हरदोलीचे सरपंच आणि गावकऱ्यांनी तक्रारीतून केला आहे. यामुळे गावात प्रशासन विरोधात संताप निर्माण झाला आहे. ...
वनविभागाच्या वतीन मोठा गाजावाजा करीत प्रचंड खर्च करून जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. परंतु लागवडीनंतर झाडांची निगा न घेतल्यामुळे सर्व रोपे करपून गेली असून केवळ खड्डेच शिल्लक राहिली आहेत. परिणामी शासनाचे लाखो रुपये पाण्या ...
इंटरनेटमुळे व्यवहारांमध्ये सुलभता आली असलीतरी त्याच बरोबर अनेक धोकेही होत आहेत. चोरटेही आता या क्षेत्रात कार्यरत झाल्याची माहिती पुढे येत आहे. केवळ ज्ञान मिळवून शिक्षण घेवून घरबसल्या दरोडा टाकता येत असल्याने चोरीची पद्धतीही बदलली आहे. ...
केंद्र शासनाने घोषणा करुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ३५० रुपये प्रति दिवस वेतन भविष्य निर्वाह निधी, आरोग्य सुविधा लागू करण्यात येईल असे म्हटले होते. परंतू ते झाले नाही. तिन वर्षापासून अंगणवाडी केंद्रात लागणारे रजिस्टर व प्रवास भत्ता दिला नाही. ...
वैनगंगा नदीवर असलेल्या जुन्या पुलावरील वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातल्यानंतरही या पुलावरुन पादचारी व दुचाकींची धोकादायक वाहतूक सुरू आहे. या पुलावर अनेकदा अपघात घडले असून जिवितहानीसुद्धा झाली आहे. नागरिक मोठ्या पुलापेक्षा जुन्या पुलावरुनच वा ...
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आणि शहरातील कोणत्याही रस्त्याने गेले की व्यावसायिक अतिक्रमणांनी घातलेला विळखा निदर्शनास येतो. १५ हजार रुपयांपर्यंतच्या सोफासेटपासून ते महागड्या खेळण्यांपर्यंत सारेकाही फुटपाथवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ...
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक ज्वलंत व सामाजिक विषमता जाणवणारा विषय आहे. शेतकºयांनी नगदी पिकासह कमी खर्चाची पीक लागवड करण्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले. ...
शौचालय बांधकामादरम्यान घडलेल्या वादात जीवानिशी ठार मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना भंडारा न्यायालयाने बापलेकाला पाच वर्षांचा सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. फुलचंद बळवंत आगाशे व ज्ञानेश्वर फुलचंद आगाशे दोन्ही रा. कर् ...
भंडारा शहराच्या विकासाचे गमक ठरू पाहणाऱ्या शहर रेल्वे (शटल) विकासाचे स्वप्न चार दशकांपासून अधांतरी आहे. रेल्वे यात्री समितीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष व विकासाच्या बाबीकडे कानाडोळा केल्याने खऱ्या अर्थाने शहराचा विकास खुंटलेला आहे. ...
उष्णतेची दाहकता वाढत असताना पाण्याचे पातळीत घट होण्यास सुरूवात झाली आहे. कृषीपंप धारकांना वीज पुरवठा करताना वेळेत वाढ करण्यात आली नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आचार संहितेतही सिहोरा स्थित असणाºया वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव करण्याचा निर्ण ...