समन्वयाने व पारदर्शकतेने निवडणुकीला सामोरे गेल्यास लोकांचा लोकशाहीवरील विश्वास वृध्दींगत होतो. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी ११ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. निवडणूक या लोकशाहीची खरी परीक्षा असतात. ...
राज्यात भाजप-सेना युतीसाठी निवडणूक घोषित होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय नाट्य सुरू होते. अखेर हो नाही म्हणत युती झाली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी लोकसभेच्या प्रचाराला लागण्याचे आदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले. ...
लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच विदर्भाच्या तापमानात वाढ झाली आहे. सध्या पारा ४० अंशावर पोहचला असून त्यात आणखी वाढ होणार आहे. विदर्भातील सात मतदार संघात पहिल्या टप्यात मतदान होत असून प्रचाराच्या निमित्ताने उमेदवारांची पहिली लढत उन्हाशी होत आहे ...
'आपण कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नाही' अशी राणाभीमदेवी थाटात नामांकन दाखल केल्यानंतर घोषणा करणारे भाजपाचे माजी खासदार खुशाल बोपचे यांनी निवडणुकीपूर्वीच शस्त्र खाली ठेवले. निवडणूक रिंगणातून माघार घेताना त्यांनी राष्ट्रहिताचा आधार घेतला अस ...
शहरानजिक वैनगंगा पुलावर दोन ट्रकमध्ये पहाटे झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प होती. तर वाहतूक सुरळीत होण्यासाठी सायंकाळ झाली. या अपघातानंतर दोन्ही बाजूला दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ...
भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु जिल्ह्यातील तलावांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. देव्हाडी येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झा ...
भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत जनतेला मोठ मोठी आश्वासने देऊन सत्ता स्थापन केली. मात्र मागील पाच वर्षांच्या कालावधीत या सरकारने जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. उलट लोकांच्या अपेक्षांचा भंग केला असून महागाई आणि बेरोजगारीची भेट दिली आहे ...
मनात जिद्द असली तर अशक्य ते शक्य करता येते. याचा प्रत्यय नुकताच आला. शनिवारीय फिरते पोलीस स्टेशनचे आयोजन देव्हाडा/नरसिंगटोला गावात होते. मात्र तलावाचे रोहयो कामामुळे गावात कुणीही दिसेनासे झाल्याने ठाणेदार विजय पोटे यांनी चक्क रोहयो कामावर फिरते पोलीस ...
शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंत गत कित्येक दिवसांपासून सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गाचे रस्ता रूंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक दिवसापासून वाहनांची एकेरी वाहतूक सुरू आहे. ...
देशात गत पाच वर्षाच्या काळात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व कृषी विषयक धोरण पार कोलमडून पडले आहे. भंडारा - गोंदिया जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. पाच वर्षात एकही मोठा उद्योग सरकार आणू शकले नाही. ...