शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: January 9, 2016 00:56 IST

पवनारा येथील एका अविवाहित शेतकऱ्याने कर्ज, व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

तुमसर : पवनारा येथील एका अविवाहित शेतकऱ्याने कर्ज, व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी रोशन खेडकर (२५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना ५ जानेवारी रोजी घडली. शिवाजीची आई रेखा यांच्या नावावर पवनारा येथे पावने दोन एकर शेती आहे. सन २०१३ मध्ये रेखा आई यांनी सेवा सहकारी सोसायटीकडून २९ हजाराचा कर्ज घेतला होता. नापीकीमुळे कर्जाची परतफेड करता आली नाही. २९ हजाराच्या कर्जावर १० हजाराचा व्याज झाला. ४० हजार १४८ रुपयांचा कर्जाचा डोंगर झाला. ही रक्कम परत कशी करायची असा प्रश्न खेडकर कुटुंबीयांना पडला. आर्थिक विंवचनेत शिवाजीने ५ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास बहिनीच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.चार भाऊ एक बहिण हा आई असा परिवार आहे. यावर्षी शिवाजी व त्याची बहिन प्रतिभाचे लग्न ठरले होते. तहसीलदार डी. टी. सोनवाने यांनी तलाठ्याकडून अहवाल मागितला. शिवाजी हा पवनारा येथे उदरनिर्वाहाकरिता कपडे ईस्त्री करण्याचे काम करीत होता. (तालुका प्रतिनिधी)