शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कालव्याची पाळ पावसाळ्यापूर्वी बांधण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:46 IST

डाव्या कालव्यावर सोमनाळा गेट नं. १ च्या समोर कालव्यात पाणी सोडल्यावर नेहमी पाळ फुटते. परिणामी परिसरातील शेतीला धोका निर्माण होतो. पाळ ज्या ठिकाणी फुटत असते तिथे पावसाळ्यापुर्वी सिमेंट काँक्रीटचे पक्के बांधकाम धरण विभाग, डावा कालवा वाही यांनी करावे, अशी आजुबाजूच्या शेतकऱ्यांची मागणी आहे.

ठळक मुद्देसोमनाळा गेटसमोरील डावा कालवा : अन्यथा पिकांना बसू शकतो फटका

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : डाव्या कालव्यावर सोमनाळा गेट नं. १ च्या समोर कालव्यात पाणी सोडल्यावर नेहमी पाळ फुटते. परिणामी परिसरातील शेतीला धोका निर्माण होतो. पाळ ज्या ठिकाणी फुटत असते तिथे पावसाळ्यापुर्वी सिमेंट काँक्रीटचे पक्के बांधकाम धरण विभाग, डावा कालवा वाही यांनी करावे, अशी आजुबाजूच्या शेतकऱ्यांची मागणी आहे.सध्या डाव्या कालव्याचे काम इंदिरा सागर धरणापासून १० कि़मी. पर्यंत प्रगतीपथावर आहे. या कालव्याचे १० कि़मी. पर्यंत अस्तरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यापुढे भांगडिया कंन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम आहे. पण त्यांच्या संथगतीमुळे शेतकºयाना यावर्षी देखिल सिंचनापासून वंचित राहावे लागणार आहे. १० कि़मी. च्या आतमध्ये डाव्या कालव्यावर सोमनाळा गेट क्रमांक १ आहे. ही गेट उघडल्यानंतर कालव्याचे पाणी प्रचंड वेगाने सेंद्री, भावड, खैरी गावाकडे जात असते. सोमनाळा गेटच्या अगदी समोरील उजव्या भागात पाण्यामुळे रस्ता उखडतो व डावा कालवा फुटण्याचा प्रकार पावसाळ्यात झाला. मागील पावसाळ्यात गेटच्या समोरची पाळ फूटून कोंढा गावच्या बाजुकडील शेतात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. वेळीच धरण विभाग, वाही यांनी लक्ष देवून डावा कालवा फुटू दिला नाही.चौरास भागात कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जाते. यावेळी डाव्या कालव्यात पाणी सोडावे लागेल. याशिवाय चौरास भागातील धान पिक होऊ शकत नाही. तेव्हा डाव्या कालव्याची पाट सोमनाळा गेटसमोर पक्क्या सिमेंटने बांधण्याची गरज आहे. यासंदर्भात मुख्य अभियंता (डावा कालवा,वाही) यांनी या कामाचे अंदाजपत्रक तयार करून ते काम त्वरित करून घ्यावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.