शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात

By admin | Updated: February 12, 2015 00:35 IST

मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर ओव्हरलोड कोळसा मालवाहू रेल्वे गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे.

मोहन भोयर तुमसरमुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर ओव्हरलोड कोळसा मालवाहू रेल्वे गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरण नियमांचे येथे सर्रास उल्लंघन होत आहे. दररोज या रेल्वे मार्गावर सुमारे ८० कोळसा वाहून कसे नेले जात आहे हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होतो.कोलवाशरीज मधला कोळसा गंतव्यवस्थानकावर मालगाड्यातून नेला जातो. प्रत्येक कोळसा मालगाडी ही ओव्हरलोड असते. मालडब्ब्यांच्या अगदी टोकापर्यंत कोळसा येथे ठासून भरला असतो. मुंबई-हावडा या प्रमुख रेल्वे मार्गावर कोळसा भरलेल मालवाहू रेल्वेगाड्या दिवसभर धावतात. सर्वच कोळसा भरलेल्या मालगाड्या ओव्हरलोडच असतात. सरासरी या कोळसा मालवाहू गाड्यांची गती ६० ते ७० कि़मी. प्रति तास असते. ठासून भरलेल्या कोळसा दगडी व भूकटीमय असते. भरधाव वेगाने धावणाऱ्या या गाड्यांतून कोळसा खाली पडतो. ढिगाऱ्यासारखा कोळशामुळे प्रवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. शेकडो प्रवाशी फलाटावर गाडीच्या प्रतिक्षेत उभे असतात. मालवाहू कोळसा रेल्वे गाडीतून अलगद पडतो. कधी तो डोळ्यात तर कधी शरीराला इजा करत पडत जातो. क्षणात काय झाले हे प्रवाशांना कळत नाही. पर्यावरण नियमाचे येथे सर्रास उल्लंघन होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक कोळसा येथे मालवाहू रेल्वेगाड्यात सर्रास नेला जात आहे. कोळशासारखा ज्वलनशिल तथा आरोग्यास अपायकारक कोळशाला वाहून नेतानी तो क्षमतेपेक्षा जास्त वाहून नेता येत नाही. तसेच त्या कोळशावर प्लॉस्टिक तथा तत्सम कापड छाकून नेणे बंधनकारक आहे. नियमावर बोट ठेवणारे रेल्वे प्रशासन यासंदर्भात काहीच बोलायला तयार नाही.मागील अनेक महिन्यापासून बिनबोभाट कोळशाची ओव्हरलोड वाहतूक सर्रास सुरू आहे. तुमसरपासून केवळ ८१ कि़मी. अंतरावर दक्षिण पूर्व रेल्वेचे विभागीय कार्यालय नागपूर येथे आहे. नागपूर पलीकडून हा कोळसा वाहून नेला जात आहे. येथे रेल्वे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.