शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पुराने धान पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

शेतकऱ्यांचे वायदा माफ करण्यात आला आहे. नदीच्या वाढत्या पात्रानंतर थोडीफार शेती शिल्लक आहे. या शेतीत शेतकरी कुटुंबियांचे उदरनिर्वाह करित आहे. परंतु उदरनिर्वाहावर पुराच्या पाण्याने आघात केला आहे. पुराचे पाण्यात धानाचे पीक बुडाले असल्याने अर्धे अधिक पीक सडले आहे. धान पीक अर्ध्यावर आले आहे. यामुळे उत्पादनात घट होणार आहे.

ठळक मुद्देबपेरा परिसराला फटका : उत्पादनात घट होणार, पिकांचे सर्वेक्षण नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बावनथडी व वैनगंगा नद्यांच्या संंगम तटावर असणाऱ्या बपेरा गाव शिवारात पुराच्या पाण्याचे दोन दिवस वेढा असल्याने धान पिकाचे मोठ्या नुकसान झाले आहे. यंत्रणेमार्फत केवळ पाहणी करण्यात आली असून सर्वेक्षण करण्यात आले नाही. यामुळे शेतकऱ्यांत नाराजीचा सूर आहे.वैनगंगा व बावनथडी नद्यांचे संगम बपेरा गावाच्या शिवारातील शेती आहे. गावातील शेतकऱ्यांना बावनथडी नदीचे पात्र कर्दनकाळ ठरले आहे. नदीच्या वाढत्या पात्रात ८७ हेक्टर आर बागायती शेती गिळंकृत झाली आहे. सधन शेतकरी आता शेतमजुर झाली आहेत. या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपदा घोषित करित शासनाने हेक्टरी आर्थिक मदत दिली नाही. शेती नसताना शासन मात्र शेतसारा वसुल करित असताना शेतकऱ्यांच्या दबावानंतर शासनाने शेतसारा वसुलीला स्थगीती दिली आहे.या शेतकऱ्यांचे वायदा माफ करण्यात आला आहे. नदीच्या वाढत्या पात्रानंतर थोडीफार शेती शिल्लक आहे. या शेतीत शेतकरी कुटुंबियांचे उदरनिर्वाह करित आहे. परंतु उदरनिर्वाहावर पुराच्या पाण्याने आघात केला आहे. पुराचे पाण्यात धानाचे पीक बुडाले असल्याने अर्धे अधिक पीक सडले आहे. धान पीक अर्ध्यावर आले आहे. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. वर्षभराचे नियोजन करताना शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणार आहे. बपेरा शिवारातील शेतीच्या सर्वेक्षणाची अपेक्षा होती. परंतु यंत्रणेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पाहणी करिता काढता पाय घेतला आहेत. पुराची पाहणी केल्याने नुकसानग्रस्त शेतकºयांची समस्या सुटणार नाही. त्यांना आर्थिक मदतीची गरज असताना सर्वेक्षणासाठी यंत्रणा फिरकलीच नाही. ग्रामपंचायत प्रशासनाला शेतकरी वारंवार विचारणा करित आहेत. स्थानिक यंत्रणेला धारेवर घेत आहेत. शासनाने त्वरीत सर्वेक्षण करावे, अशी मागणी आहे.बपेरा गावाच्या शिवारात पुराच्या पाण्याने धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करित आर्थिक मोबदला दिला पाहिजे.-भगत राऊत, सरपंच, बपेरा.

टॅग्स :agricultureशेती