शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आयुर्वेदिक औषधींच्या नावावर नागरिकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

आयुर्वेदिक औषधांची विक्री करणारे हे विक्रेते बहुतेक करुन हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश मधील आहे. हे वैद्य जंगलातून किंवा आदिवासींकडून औषधी वनस्पती आणून त्यांच्यापासून औषधे तयार करत असल्याचे सांगतात. चंद्रपूर, राजस्थान, हिमाचल प्रदेश, ठाणे, कर्जत, बदलापूर या आदिवासी भागातून औषधी वनस्पती मिळत असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.

ठळक मुद्देसंडे अँकर । भोंदू वैद्यांचा सुळसुळाट, गावठी औषधांचा व्यवसाय राजरोसपणे सुरु, आरोग्य धोक्यात

रवींद्र चन्नेकर।लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : कोणत्याही आजारातून लवकर बरे होण्याचे औषध मिळाले तर ते प्रत्येकालाच हवे असते. या औषधांनी आजार तर बरा होतो. परंतु, त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे बऱ्याचदा रूग्णास साईड इफेक्टची भीती नसलेल्या आयुर्वेदीक औषधांचा आधार घेतात. लाखांदूर तालुक्यासह भंडारा जिल्ह्यात रस्त्यावर गाड्या उभ्या करून किंवा तंबू ठोकून औषधी वनस्पतींपासून औषधे बनविण्याचे सांगून नागरिकांची सर्रास लूट करणाºया भोंदू वैद्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना असे अनेक भोंदू वैद्य सर्दी खोकल्यापासून मधुमेहापर्यंत हमखास उपचार करण्याचा दावा करताना दिसतात. गावठी औषधांचा हा व्यवसाय रस्त्यावर राजरोसपणे सुरू आहे.आयुर्वेदिक औषधांची विक्री करणारे हे विक्रेते बहुतेक करुन हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश मधील आहे. हे वैद्य जंगलातून किंवा आदिवासींकडून औषधी वनस्पती आणून त्यांच्यापासून औषधे तयार करत असल्याचे सांगतात. चंद्रपूर, राजस्थान, हिमाचल प्रदेश, ठाणे, कर्जत, बदलापूर या आदिवासी भागातून औषधी वनस्पती मिळत असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.जर त्या विक्रेत्यांकडे औषधी विकण्याचे परवाने असेल तर ते औषधी विकू शकतात. पण, औषधी स्वत: तयार करून नागरिकांना विकत असेल तर अशांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.आर्थिक लुबाडणूकआयुर्वेदिक औषधांमुळे आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे याचा फायदा घेऊन हे भोंदू वैद्य नागरिकांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करतात. या औषधांच्या आहारी जाणाऱ्यांमध्ये गुप्तरोग आणि लैंगिक समस्यांनी त्रस्त असणाºया रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. लाखांदूर तालुक्यासह भंडारा जिल्ह्यात रस्त्यावर गाड्या उभ्या करून किंवा तंबू ठोकून औषधी विक्री होत आहे.प्रशासनासमोर आव्हानप्रत्येकाचे जीवन हे मौल्यवान आहे. त्यामुळे कुठल्याही आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावा. जेणेकरून फसवणूक होणार नाही. इतकेच नव्हे तर उपचारही योग्यरित्या होतात. आयुवेर्दीक औषधांची दुकाने थाटणाऱ्यांची पोलिसांनी परवाने तपासण्याची गरज आहे. बनावटी व्यक्तीवर कारवाईची करण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागा समोर निर्माण झाले आहे.

टॅग्स :medicineऔषधंfraudधोकेबाजी