शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

एका एकरात पिकविला ६० हजारांचा भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:19 IST

अपूरा पाऊस, सततचा दुष्काळ आणि त्यातून होणाऱ्या कमी उत्पन्नाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे.

ठळक मुद्देशेततळ्याची किमया : चिखलाबोडीच्या सुमन सार्वे यांचा बहूपीक प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपूरा पाऊस, सततचा दुष्काळ आणि त्यातून होणाऱ्या कमी उत्पन्नाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. अशा परिस्थितीतही लाखनी तालुक्याच्या चिखलाबोडी येथील सुमन वामन सार्वे या महिलेने शेततळ्यातील संरक्षीत सिंचनाच्या सोयीने भरघोष उत्पन्न घेतले. ३६ क्विंटल धान, एका एकरात ६० हजाराचा भाजीपाला आणि मत्स्य व्यवसायातून २५ हजाराचा नफा कमविण्याची किमया त्यांनी साधली.चिखलाबोडी येथे सुमन सार्वे यांची १.५८ हेक्टर शेतजमीन आहे. गतवर्षी पाऊस कमी झाल्याने आणि सिंचनाची सोय उपलब्ध नसल्याने सरासरी उत्पादकता फक्त २२ ते २३ क्विंटल प्रति हेक्टर एवढी झाली. अशातच त्यांनी मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत आपल्या शेतात शेततळे खोदले. पहिल्या पावसात शेततळे संपूर्ण भरल्याने शेतीची रोवणी योग्य वेळेवर करता आली.पारंपारिक पीक पध्दतीवर अवलंबून न राहता शेततळ्याच्या साथीने बहूपिक पध्दतीचा अवलंब केला. शेतात धान, तूर, भाजीपाला व शेततळ्यात मत्स्यपालनाचा निर्णय घेतला. याचा चांगला परिणाम आता दिसत असून त्यांचा वार्षिक उत्पन्नात वाढ अपेक्षीत आहे. सुमन सार्वे यांना गतवर्षी शेतीतून २० हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. पंरतु शेततळ्यातील सिंचनाने खर्च वजा जाता ४५ हजार रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षीत आहे.यावर्षी त्यांना धानाचे ३६ क्विंटल हेक्टरी उत्पन्न झाले. तर एका एकरात ६० हजाराचे भाजीपाला उत्पादन घेण्यात आले. शेततळ्यामुळे सिंचनाची सोय झाल्याने त्यांनी कृषी विभागाकडून उपलब्ध झालेले सागाचे रोप व तूर पिकाची लागवड केली. शेततळ्यात वाघुर जातीचे मत्स्यबिज टाकले असून त्यातून २५ हजार रुपये नफा अपेक्षित आहे.लाखनी तालुक्यात १४१ शेततळेशेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी आणि तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त आहे. राज्यातील पावसावर आधारीत कोरडवाहू शेतीत जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे व संरक्षित श्वासत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात आली. या योजनेतून लाखनी तालुक्यात जून २०१८ पर्यंत १४१ शेततळ्यांची कामे पुर्ण झाली असून संरक्षित सिंचनाची उपलब्धता निर्माण झाली आहे.