शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

पृथ्वीवर पहिले लग्न कोणाचे झाले? लग्नाचे नियम कोणी बनवले? तुम्हालाही असेल ना उत्सुकता? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 16:02 IST

लग्नसंस्था अतिशय प्राचीन आहे, मात्र नक्की किती वर्षं जुनी? कोण आहेत याचे रचनाकार ते जाणून घ्या!

भारतात लग्नाचा मोसम सुरू आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कधी विचार केला आहे की, पृथ्वीवर पहिले लग्न कोणी केले आणि लग्नाची ही परंपरा कशी सुरू झाली. चला जाणून घेऊया.

हिंदू धर्मात पती-पत्नीचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. जेव्हा दोन लोक लग्न करतात तेव्हा दोन कुटुंबांचे मिलन होते. सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. लग्नादरम्यान अनेक प्रकारच्या प्रथा पाळल्या जातात हे तुम्हाला माहीत आहे. आजकाल तुम्ही बँड, डीजे आणि फटाके देखील पाहतात, पण तुम्हाला माहित आहे का पृथ्वीवर पहिले लग्न कोणाचे झाले आणि लग्नाची ही परंपरा कशी सुरू झाली. जर तुम्हाला माहित नसेल तर चला जाणून घेऊया की हे लग्न सर्वप्रथम कोणी लावले आणि ही परंपरा कशी सुरू झाली.

पौराणिक कथेत दिलेल्या माहितीनुसार  जेव्हा विश्वाची निर्मिती झाली. त्यावेळी भगवान ब्रह्मदेवाने त्यांच्या शरीराचे दोन तुकडे केले होते आणि या दोन तुकड्यांचे मिलन झाले आणि हे दोन तुकडे मिळून शरीर झाले आणि या शरीरातून स्त्री-पुरुषांचा जन्म झाला.

पहिले लग्न झालेले जोडपे 

शरीरापासून जे दोन घटक तयार झाले. त्यात पुरुष तत्वाला स्वयंभू मनु आणि स्त्री तत्वाला शतरूप असे नाव देण्यात आले. अशा प्रकारे, हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, मनु आणि शतरूपा हे पृथ्वीवरील पहिले मानव मानले जातात. जेव्हा हे दोघे पृथ्वीवर एकमेकांना भेटले तेव्हा त्यांना भगवान ब्रह्मदेवाकडून कौटुंबिक ज्ञान आणि संस्कार मिळाले आणि अशा प्रकारे त्यांना वैवाहिक जीवनात प्रवेश करण्याचे ज्ञान मिळाले.

लग्नाचे नियम बनवणारे ऋषी 

धार्मिक पुराणानुसार विवाहाची सुरुवात श्वेत ऋषींनी केली होती. लग्नाची परंपरा, शेंदूर, मान-सन्मान, महत्त्व, मंगळसूत्र, नियम, सात फेरे अशा प्रथा त्यांनी निर्माण केल्या. त्यांनी बनवलेल्या नियमांमध्ये लग्नानंतर पती-पत्नी दोघांना समान दर्जा देण्यात आला होता.

टॅग्स :marriageलग्न