सद्यस्थितीतील या महत्त्वपूर्ण प्रश्नाची उकल जाणून घेण्यासाठी आपणही या चर्चासत्रात अवश्य सहभागी व्हा. ७ मे २१ रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर! ...
भूमध्य भाग नेत्रांच्या अत्यंत समीप असल्यामुळे उष्णताशामक चंदनाने नेत्रप्रांत शीतल राहते आणि उष्णताजन्य नेत्रदोष उद्भवत नाहीत. आज्ञाचक्रही सतत संवेदनशील राहते. ...