सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपण एकमेकांवर अवलंबून असणे म्हणजे पर्यावरण त्याबद्दल आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
Janmashtami 2021: महाभारत या धर्मग्रंथांचा सूत्रधार कोणी असेल तर तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. मानवी रूप घेऊन त्याने युक्तिवाद, तत्वज्ञान, निष्ठा, प्रेम, राजकारण असे सर्व पैलू उलगडून दाखवले. महाभारतात जे घडले ते आपल्या आयुष्यातही कमी अधिक प्रमाणात घडतेच ...
Janmashtami 2021: श्रीकृष्णाच्या मुकुटावर असलेल्या मोरपिसाबाबत एक कथा, किस्सा प्रचलित आहे. अगदी अवतारकार्याची सांगता करेपर्यंत श्रीकृष्णाने हे मोरपिस कायम जवळ बाळगले होते. ...