मकर संक्रांतीच्या उत्सवाला निसर्गाचा उत्सव म्हणून संबोधले जाते. सूर्य पौष महिन्यामध्ये मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. सूर्याने केलेल्या या प्रवेशाला मकरसंक्रांत असे म्हटले जाते. त्यामुळे मकरसंक्रांत या सणाचे सांस्कृतिकदृष्ट्या फार वेगळे असे महत्व आहे ...
राहू-केतू आणि शनीच्या वाईट प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी, ज्योतिषी लोखंडी अंगठी वापरण्याचा सल्ला देतात. ही अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात घालावी. कारण शनीचे क्षेत्रफळ मधल्या बोटाखाली असते. ...
नवीन वर्ष आता सुरू झाले आहे आणि या वर्षामध्ये सर्वांच्या सगळ्या ईच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी आपण अपेक्षा करूया. पण मुलांक ९ साठी २०२२ हे वर्ष कसे असेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
सूर्योदयाच्या दोन तास आधीची वेळ म्हणजे साधारण पहाटे ४.३० ते ६.३० ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ मानली जाते. त्या काळात उठून इतर कोणतीही कामे न करता स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला, तर त्याचा दसपटीने अधिक प्रभाव पडतो आणि फायदा होतो. ...