हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अधिक महत्त्व आहे. अमावास्या दर महिन्यात येते, परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. अमावास्येला ... ...
ज्योतिषशास्त्रानुसार घरात बंद गोष्टींचे असणे अशुभ मानले जाते. पूर्वी अशा बंद पडलेल्या गोष्टींसाठी एक खोली असे. तिला आपण 'अडगळी'ची खोली म्हणत असू. परंतु, वास्तूमध्ये वापरात नसलेले अडगळीचे सामान ठेवूच नये, असा वास्तुशास्त्राचा आग्रह असतो. त्या वस्तूंचा ...
देवी देवतांची मूर्ती, फोटो यांमध्ये आपल्या भावना अडकलेल्या असतात. काही कारणाने त्या भग्न झाल्या, फोटो फाटले, जीर्ण झाले किंवा तुकडे पडले, तर त्याचे काय करावे, हा आपल्यासमोर मोठा प्रश्न असतो. काही जण अडगळीच्या जागी, आडवळणावर, झाडाखाली, पारावर असे फोटो ...
प्रत्येक व्यक्ती हा आपल्या हातामध्ये कोणता ना कोणता तरी धागा बांधत असतो. पण कोणत्या ३ राशीच्या लोकांनी लाल धागा नक्की बांधायचा? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
आपल्या जीवनामध्ये राशिभविष्याचे विशेष असे महत्व आहे. पण शनि ३० वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश कसा करणार? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
अष्टविनायक गणपतीचे दर्शन घेण्याची मजा काही औरच असते. अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती म्हणून ओळखला जाणारा सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाबद्दल आपण या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती जाणून घेणार आहोत - ...